मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत ...
निफाड : शहरात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान लग्नसमारंभासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व सोन्याचा तीन पदरी शाहीहार मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी खेचून लांबवल्याची घटना घडली. या लुटीत एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐव ...
देवगांव : यंदा कोरोनाचे विघ्न आणि ३१ डिसेंबरला आलेल्या मार्गशीर्ष गुरुवारमुळे नववर्षाचा जल्लोष थंड राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच कोरोनामुळे शासनाकडून अद्यापही काही निर्बंध लागू असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील पिंपरवाडी (यशवंतनगर) येथील विवाहितेने दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या चौघा संशयितांविरोधात आत्महत्येस ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी ना., शिवाजीनगर व डहाळेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवसदेखील निरंक गेल्याने मतदारांत आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या मा ...