जंगलात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या मोह फुलांसह इतरही पदार्थांवर आता आदिवासी प्रक्रिया करून त्याची विक्री करणार आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून आदिवासींना प्रोत्साहन देण्यासाठी वनधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यात २६४ वनधन केंद्रांना ...
नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीही भांडवलदार कंपन्यांच्या घशात जातील, अशा तरतुदी केंद् ...
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशकातून निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जत्थ्याला पहिल्याच दिवशीच्या मुक्कामाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. येथे पोहोचलेल्या जत्त्थ्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची गुंजाळ शाळेमध्ये मु ...
लासलगाव : येथील बाजार समितीत सोमवारी (दि.२१) उन्हाळ कांदा २०० तर लाल कांदा ७०० रुपयांनी घसरल्याने कांदा उत्पादकांच्या वतीने तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. ...
चांदवड : मुंबई आग्रा रोडवर चांदवड रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याला असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ दोन दुचाकींच्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. यातील दुसरी मोटारसायकल टी.व्ही.एस. स्टारचा चालक मोटारसायकल सोडून पळून गेला आहे. ...
निफाड : तालुक्यात थंडी वाढत चालली असून सोमवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका गारठून गेला होता. ...
कळवण : बाजारामध्ये ज्या बाबीची मागणी असेल, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेतून कळवण तालुक्यातील दरेगाव वणी व कोल्हापूर फाटा ( कळवण) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांस ...
नांदगांव : शहरातील भोंगळे रस्त्यावर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून १ लाख ९१ हजार सातशे पन्नास रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व ४० हजारांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली. ...
येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक संदेश देत समाज प्रबोधन करणारी येवला ते तुळजापूर सायकल यात्रा नुकतीच मार्गस्थ झाली आहे. ...