लासलगाव : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालयात कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन पत्र दिले. ...
नांदूरशिंगोटे : परिसरातील २० ते २५ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, नामनिर्देशन पत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने या आठही गावात राजकीय व्यूहरचनांना वेग आला आहे. काही गावात बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत, तर काही गावात रंगतदार सामना होण्याची चिन्हे आहेत. सरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने या आठही गा ...
सायखेडा : गोदाकाठ भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने गावागावांत नमस्कार, रामराम घालणाऱ्यांच्या तसेच भेटीगाठी घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पानटपरी, हॉटेल, सार्वजनिक चौक व पारांवर निवडणुकीच्या गप्पांचे फड रंगू ...
त्र्यंबकेश्वर : एफटीएस अर्थात फ्रेंडस् ऑफ ट्रायबल सोसायटीतर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी एकल अभियानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील कुतरमाळ येथे हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत आचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयो ...
नाशिक : ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. ४ फेब्रुवारी २०२१ ते दि. ४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत साजरे केले जाणार आहे. संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीच्या वतीने वर्षभर विवि ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा पहिला दिवस होता. मात्र बुधवारी (दि. २३) एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी जाहीर केला. विभागात दोन्ही परीक्ष ...