नाशिक- राज्यातील यापूर्वीच्या भाजपा सरकारने राजकीय सोयीसाठी चार सदस्यीय प्रभाग अस्तित्वात आणल्याचा आरोप करण्यात आला आणि आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग पध्दतीत आमूलाग्र बदल करण्याचे सध्याच्या आघाडी सरकारने ठरवले असले तरी आघाडीत याबाबत मतभेद आ ...
वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. तीन ग्रामपालिकांपैकी पेगलवाडी ही मोठी ग्रामपंचायत ... ...
येवला : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे गावोगावच्या विजयी उमेदवारांचे, नेत्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून आहे. येवला तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. ...
नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत. ...
पिंपळगाव बसवंत : केंद्र शासनाने निर्यात बंदी उठवल्यावर कांद्याच्या आवकेत मोठी घट होत असल्याने पिंपळगाव बाजार समितीमध्ये बुधवारी(दि.२०) लाल कांद्यास ३४०० तर उन्हाळ कांद्यास ३०५० रूपये प्रति किंटल दर मिळाला. दिवसेंदिवस कांदा आवकेत घट होत असून कांद्याच् ...
नांदगांव (संजीव धामणे) : शैक्षणिक सुविधांचा जणू दुष्काळ पडल्याने, नांदगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्याची प्रचिती या शाळांना येत आहे. दरवर्षी कमी होत जाणाऱ्या विद्यार्थी संख्येने शिक्षण मंडळाला लागलेले ग्रहण अनाकर्षक ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी व कणकोरी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाल्याने मतदारांनी नवोदितांच्या बाजूने कौल दिला. दोन्ही ठिकाणी तरुणांना संधी मिळाल्याने त्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे. ...
सिन्नर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदशनील समजल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील वडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची खुर्ची गेल्या १५ वर्षांपासून महिलांच्याच ताब्यात आहे. मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा आरक्षणाचा विचार करता, यावेळी सरपं ...