नामपूर : उत्तर महाराष्ट्र तसेच मोसम खोऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या आई भवानी मातेचा यात्रोत्सव कोरोनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले असल्याची माहिती प्रशा ...
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर, भरवीर खुर्द, धामणगाव तांदळाचे आगार मानले जाते. परिसरातील विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाणारे तांदूळ खूपच प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात तांदळाचे पीक घेतले जाते. बहुतेक शेतकरी येथे भाताच ...
वाडीवऱ्हे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार इगतपुरीतील २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. ...
नाशिक : वारस म्हणून सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी शिवडे, ता. सिन्नर येथील तलाठी हरीश लासमन्ना ऐटवार यास १५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपरिषदेने या पुढे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगार, शिपाई, वसुली कारकून आदी कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या किमान वेतन कायद्यानुसारच जो ठेकेदार वेतन देईल, त्यालाच ठेका द्यावा, अशी मागणी नगरसेवक स्वप्निल शेलार ...
ओझर टाऊनशिप : येथून जवळच असलेल्या सोनेवाडी येथे नाल्यातून वाहत जाणारे केमिकलमिश्रित पाणी पिल्यामुळे आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, ३२ मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत.दरम्यान, या घटनेसंदर्भ ...
लासलगाव : देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव सोमवारी (दि. २२) चार हजार रुपयांच्या वर गेल्याने ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात उन्हाळ कांद्याची बंपर आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होणार असल्याने ग्राहकांना तोपर्यंत चढ्या भावानेच कांद ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, स्वच्छता राखणे, विनाकारण गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा किंवा जीवनावश्यक वस्तु सेवा वगळता इतर नागरिकांना शहरात वावरण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या गुरुवारी (दि.१८) नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्याबरोबर जोरदार हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू, मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...