कोरोनाबाधित रुग्णसंख्येने शुक्रवारी ३८० संख्येचा टप्पा गाठला, तर दिवसभरात ३६२ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणला तीन, तर नाशिक शहरात दोन, असा एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृतांची संख्या २,१२७ वर पोहोचली आहे. जिल्ह्य ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षातील आपले नियोजन पुर्ण केले असून, जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या सुमारे २१ कोटी रूपयांच्या निधीतून ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर तालुक्यात २२५ अंगणवाड्यांसाठी नवीन इमारत बांधण्या ...
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच, स्थायी समिती सभापतीपदासाठी ज्या शिवसेनेने भाजपाला खिंडीत गाठण्यासाठी कोर्टबाजी केली, त्याच सेनेने आता मात्र भाजपाला पुढे चाल देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत हा पक्ष तटस्थ राहणार असून त्यामुळे भाजपाचा म ...
मानोरी : कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा वाढू लागला असताना ग्रामीण भागात मात्र नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. ...
सिन्नर : सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या दोन टप्प्यात २८०० जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले आहे तर मंगळवारपासून (दि. २) कोविड-१९ लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात २५० ज्येष्ठ नागरिकांनी लस टो ...
जळगाव नेऊर : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने व आठ दिवसाला कांद्याला पाणी द्यावे लागत आहे, त्यातच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांचा कांदा आवर्तनाचे वाट पाहत आहे. आवर्तन सुटल्यास हजारो हेक्टरवरील कांद्याला संजीवनी मिळणार असून त्वरित आवर्तन सोडण्याची मागणी ...
इगतपुरी : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील पंपा सरोवर येथील श्री गजानन महाराजांची तपोभूमी असलेला मंदिर परिसर माउलींच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी खुलून गेला होता. प्रकट दिनानिमित्त भाविकांनी श्रींच्या तपोभूमीचे ...