राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता या परीक्षा १९ एप्रिलपासून होणार आहे. पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन प ...
लखमापूर : शेतीपंपाचा खंडित केलेला वीज पुरवठा महावितरण कंपनीने पूर्ववत सुरू करावा अन्यथा आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, या मागणीचे निवेदन लखमापूर, दहेगाव, वाघळूद आदी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शनिवारी व रविवारी हे आठवड्यातील दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला. ...
मनमाड : कोरोना महामारीसाठी प्रशासनाने शनिवार, रविवारऐवजी फक्त रविवारी बंद ठेवण्याची मागणी मनमाड शहर व्यापारी महासंघाने केली आहे. कोरोना महामारीने थैमान घातल्यामुळे सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत व्यापारी वर्गास परवानगी दिली. तसेच शनिवार, रविवा ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे,, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बसत असून, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही, त्यात ...
विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून ...
घोटी : गिर्यारोहण हा असा एक खेळ आहे, जिथे शारीरिक शक्ती बरोबर मानसिक क्षमताही पणाला लागते. या दोन्हीही क्षमतेमध्ये वाढ करायला शिकता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात,स्पर्धेच्या युगात तरुण पिढी तणावात येऊन व्यसनाधीन होऊन नैराश्यात जात आहे. ...
जगदगुरु स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या गोंदेफाटा येथील रुग्णवाहिकेने सर्व जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. पांडुरंग खांडवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. ...