लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे गिरणा कारखाना रस्त्यावर असलेल्या दत्तनगरमध्ये धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व २४ हजारांची रोकड असा एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ...
येवला : तालुक्यातील नगरसुल येथे वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दि.२४ ते दि.२९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. ...
लासलगाव : येथील जिल्हा परीषदेचे सदस्य डि. के. जगताप यांच्या थेटाळे येथील फार्म हाऊसवर सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारासअज्ञात इसमांनी त्यांच्या फोर्ड इंडोनोर या गाडीच्या काचा फोडुन नुकसान करीत लाकडी दांडके खांद्यावर व मानेवर हल्ला करून जखमी केले. या ...
येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यात पाणी मागणार्या गावांची वाढ होवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील आठ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून या गावांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीत दाखल झालेले आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : येथे सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साधारणतः अर्धातास चांगलाच पाउस झाला. ढगांचा गडगडाट करीत विजा चमकल्या व काही वेळच पावसाला जोरदार सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच वितरण कंपनीकडून खबरदारी म्हणुन विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. ...
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शनिवारी (दि.२०) ते मंगळवार (दि.२३) पर्यंत वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. ...
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील हिंगणे-देहरे येथे अवकाळी पावसाने विजेचे खांब कोसळले तर चार घरांचे छप्पर उडून गेले. कोरोना कालावधीत आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा बेमोसमी पावसाचे अस्मानी संकट ओढवल्याने मोठे नुकसान झाले आहे. ...
दिंडोरी : शहरात कोरोना विष्णू संसर्ग आटोक्यात राहावा, त्याचा फैलाव होऊ नये म्हणून नगर पंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा, सोशिअल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे. ...
मनमाड : शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून दुसरीकडे बेड शिल्लक नसल्याच्या समस्येने बाधित रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे मनमाड शहरात डीसीएचसी सेंटर सुरू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका कार्यालयावर चढून आगळे वेगळे ...