शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला महामार्ग परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:46 IST

सुदर्शन सारडा । लोकमत न्यूज नेटवर्क ओझर : नाशकातून जाणा-या भारताच्या सर्वात महत्त्वाचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे सौंदर्य सध्या आजूबाजूच्या कचºयामुळे पूर्णपणे हिरावून गेल्याने स्थानिक वाहनचालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रदूषणदेखील वाढत चालले आहे.

ओझर : नाशकातून जाणा-या भारताच्या सर्वात महत्त्वाचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे सौंदर्य सध्या आजूबाजूच्या कचºयामुळे पूर्णपणे हिरावून गेल्याने स्थानिक वाहनचालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रदूषणदेखील वाढत चालले आहे.लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मुंबईहून उत्तरेकडे पायी जाणाऱ्यांनी महामार्ग ओसंडून गेला होता. ठिकठिकाणी शेकडो नागरिकांनी दातृत्वाची भावना मनात ठेवून सढळ हाताने दिलेले जेवण, चहा, नास्ता भरपेट दिला गेला. त्यांना अनेक ठिकाणी निवारादेखील उपलब्ध करून दिला; परंतु या यानंतर मात्र महामार्गावरील पायी लोंढे थांबले तेव्हा स्वच्छतेकडे दुर्लक्षच होत गेल्याचे चित्र समोर आले. आधीच भर उन्हाळ्यात लागलेल्या लॉकडाउनमुळे दुतर्फा लोखंडी जाळ्यात लावलेली झाडे पाण्याअभावी वाळून गेली तर आता त्याला घाण कचºयाचा विळखा पडला. त्यामुळे त्यातील आहे तो जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे.नाशिक, ओझर, पिंपळगाव, चांदवड, मालेगाव तर पुढे धुळे जिल्ह्याच्या पलीकडेदेखील महामार्गवर ठिकठिकाणी पडलेला कचरा जुने दिवस आठवल्याखेरीज राहत नाही. आज सरकार इतके पैसे स्वच्छ भारत अभियानावर खर्च करत असताना त्याला सडके ले जाती हे समृद्धी की ओर हे बिरु द मिरवणाºया प्राधिकरणाने केराची टोपली दाखवली आहे. आधीच झाडे लावण्याचे प्रयत्न काहीसे शिथिल झाल्याने आहे ते टिकवण्याची धडपड करण्याचे आव्हान समोर असताना महामार्गवरील बाजूच्या झाडांऐवजी नुसता कचरा दिसत असेल तर त्याला वेळीच स्वच्छ करणे गरजेचे बनले आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था समाजामध्ये काम करत आहे. त्यांनी या गंभीर गोष्टीकडे लक्ष्य दिल्यास आपल्या महामार्गचे गतवैभव पुन्हा मिळेल हे मात्र नक्की.-----------गोंदे ते पिंपळगाव सहापदरी तर सर्व्हिस रोड असा दहा पदरी रस्ता आहे. साधारण या दीडशे किमीसाठी जवळपास साडेतीनशे रु पये टोल आकारला जातो. मोठ्या गाड्यांना तर हजारच्या घरात जातो. लॉकडाउनपूर्वी स्वच्छता व निगा वेळोवेळी राखली जात होती. आता लॉकडाउनच्या चौथ्या चरणात अनेक बाबींना शिथिलता मिळाली असता याच महामार्गची निगा पूर्वीसारखीच करावी, अशी अपेक्षा भरमसाठ टोल भरणाºया वाहनधारकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक