शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

ओझरला महामार्ग परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:46 IST

सुदर्शन सारडा । लोकमत न्यूज नेटवर्क ओझर : नाशकातून जाणा-या भारताच्या सर्वात महत्त्वाचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे सौंदर्य सध्या आजूबाजूच्या कचºयामुळे पूर्णपणे हिरावून गेल्याने स्थानिक वाहनचालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रदूषणदेखील वाढत चालले आहे.

ओझर : नाशकातून जाणा-या भारताच्या सर्वात महत्त्वाचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे सौंदर्य सध्या आजूबाजूच्या कचºयामुळे पूर्णपणे हिरावून गेल्याने स्थानिक वाहनचालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रदूषणदेखील वाढत चालले आहे.लॉकडाउन जाहीर झाल्यापासून मुंबईहून उत्तरेकडे पायी जाणाऱ्यांनी महामार्ग ओसंडून गेला होता. ठिकठिकाणी शेकडो नागरिकांनी दातृत्वाची भावना मनात ठेवून सढळ हाताने दिलेले जेवण, चहा, नास्ता भरपेट दिला गेला. त्यांना अनेक ठिकाणी निवारादेखील उपलब्ध करून दिला; परंतु या यानंतर मात्र महामार्गावरील पायी लोंढे थांबले तेव्हा स्वच्छतेकडे दुर्लक्षच होत गेल्याचे चित्र समोर आले. आधीच भर उन्हाळ्यात लागलेल्या लॉकडाउनमुळे दुतर्फा लोखंडी जाळ्यात लावलेली झाडे पाण्याअभावी वाळून गेली तर आता त्याला घाण कचºयाचा विळखा पडला. त्यामुळे त्यातील आहे तो जीव जाण्याची भीती व्यक्त होत आहे.नाशिक, ओझर, पिंपळगाव, चांदवड, मालेगाव तर पुढे धुळे जिल्ह्याच्या पलीकडेदेखील महामार्गवर ठिकठिकाणी पडलेला कचरा जुने दिवस आठवल्याखेरीज राहत नाही. आज सरकार इतके पैसे स्वच्छ भारत अभियानावर खर्च करत असताना त्याला सडके ले जाती हे समृद्धी की ओर हे बिरु द मिरवणाºया प्राधिकरणाने केराची टोपली दाखवली आहे. आधीच झाडे लावण्याचे प्रयत्न काहीसे शिथिल झाल्याने आहे ते टिकवण्याची धडपड करण्याचे आव्हान समोर असताना महामार्गवरील बाजूच्या झाडांऐवजी नुसता कचरा दिसत असेल तर त्याला वेळीच स्वच्छ करणे गरजेचे बनले आहे. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था समाजामध्ये काम करत आहे. त्यांनी या गंभीर गोष्टीकडे लक्ष्य दिल्यास आपल्या महामार्गचे गतवैभव पुन्हा मिळेल हे मात्र नक्की.-----------गोंदे ते पिंपळगाव सहापदरी तर सर्व्हिस रोड असा दहा पदरी रस्ता आहे. साधारण या दीडशे किमीसाठी जवळपास साडेतीनशे रु पये टोल आकारला जातो. मोठ्या गाड्यांना तर हजारच्या घरात जातो. लॉकडाउनपूर्वी स्वच्छता व निगा वेळोवेळी राखली जात होती. आता लॉकडाउनच्या चौथ्या चरणात अनेक बाबींना शिथिलता मिळाली असता याच महामार्गची निगा पूर्वीसारखीच करावी, अशी अपेक्षा भरमसाठ टोल भरणाºया वाहनधारकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक