शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादनाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:35 IST

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे.

नाशिकरोड : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे. रासायनिक कीटकनाशके, तणनाशके व खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकºयांना नक्कीच समाधानकारक उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले.  कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक व नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदे-पळसे येथील पुंडलिक लॉन्स येथे सेंद्रिय ऊस विकास कार्यशाळेत बोलताना पडवळ म्हणाले की, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून त्या शेतमालाचे ब्रॅण्डिंग करण्याकडे शेतकºयांनी लक्ष द्यायला हवे.  यावेळी महाराष्टÑ बॅँकेचे व्यवस्थापक विक्रांत कुमार, कृषितज्ज्ञ डॉ. जगन्नाथ ढिकले, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रकाश कदम, बायोसर्ट इंडियाचे बाळासाहेब खेमनार आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कृषी अधिकारी श्रीमती कुलकर्णी, प्रमोद वानखेडकर आदी उपस्थित होते.  अध्यक्षपदावरून बोलताना विष्णुपंत गायखे यांनी नाशिक हनीबी कंपनीचा सेंद्रिय गूळ निर्मितीच्या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या मदतीने कृषीप्रक्रिया उद्योगाकडे यशस्वी वाटचाल करत असल्याचे गायखे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र