शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादनाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:35 IST

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे.

नाशिकरोड : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे. रासायनिक कीटकनाशके, तणनाशके व खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकºयांना नक्कीच समाधानकारक उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले.  कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक व नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदे-पळसे येथील पुंडलिक लॉन्स येथे सेंद्रिय ऊस विकास कार्यशाळेत बोलताना पडवळ म्हणाले की, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून त्या शेतमालाचे ब्रॅण्डिंग करण्याकडे शेतकºयांनी लक्ष द्यायला हवे.  यावेळी महाराष्टÑ बॅँकेचे व्यवस्थापक विक्रांत कुमार, कृषितज्ज्ञ डॉ. जगन्नाथ ढिकले, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रकाश कदम, बायोसर्ट इंडियाचे बाळासाहेब खेमनार आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कृषी अधिकारी श्रीमती कुलकर्णी, प्रमोद वानखेडकर आदी उपस्थित होते.  अध्यक्षपदावरून बोलताना विष्णुपंत गायखे यांनी नाशिक हनीबी कंपनीचा सेंद्रिय गूळ निर्मितीच्या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या मदतीने कृषीप्रक्रिया उद्योगाकडे यशस्वी वाटचाल करत असल्याचे गायखे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र