शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादनाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:35 IST

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे.

नाशिकरोड : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करायला हवा. तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची मदत घेऊन आपले शेतमाल उत्पादन व उत्पन्न वाढीकडे लक्ष द्यायला हवे. रासायनिक कीटकनाशके, तणनाशके व खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेतमाल उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकºयांना नक्कीच समाधानकारक उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केले.  कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नाशिक व नाशिक हनीबी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदे-पळसे येथील पुंडलिक लॉन्स येथे सेंद्रिय ऊस विकास कार्यशाळेत बोलताना पडवळ म्हणाले की, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून त्या शेतमालाचे ब्रॅण्डिंग करण्याकडे शेतकºयांनी लक्ष द्यायला हवे.  यावेळी महाराष्टÑ बॅँकेचे व्यवस्थापक विक्रांत कुमार, कृषितज्ज्ञ डॉ. जगन्नाथ ढिकले, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रकाश कदम, बायोसर्ट इंडियाचे बाळासाहेब खेमनार आदींनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कृषी अधिकारी श्रीमती कुलकर्णी, प्रमोद वानखेडकर आदी उपस्थित होते.  अध्यक्षपदावरून बोलताना विष्णुपंत गायखे यांनी नाशिक हनीबी कंपनीचा सेंद्रिय गूळ निर्मितीच्या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या मदतीने कृषीप्रक्रिया उद्योगाकडे यशस्वी वाटचाल करत असल्याचे गायखे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र