शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

सायखेडा येथील पानवेली काढण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:10 IST

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरण पाणलोट क्षेत्रातील दारणा व गंगापूर धरण पूर्ण भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास गोदावरी नदीला केव्हाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पूर आला की पुलाला अडकलेल्या पानवेली पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूरपाणी आजूबाजूला असलेल्या शेतात घुसते. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना पुराचा फटका बसतो. त्यामुळे सायखेडा व करंजगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाला अडकलेली पानवेली तत्काळ काढण्याचे आदेश आमदार दिलीप बनकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरण पाणलोट क्षेत्रातील दारणा व गंगापूर धरण पूर्ण भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास गोदावरी नदीला केव्हाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पूर आला की पुलाला अडकलेल्या पानवेली पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूरपाणी आजूबाजूला असलेल्या शेतात घुसते. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना पुराचा फटका बसतो. त्यामुळे सायखेडा व करंजगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाला अडकलेली पानवेली तत्काळ काढण्याचे आदेश आमदार दिलीप बनकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. दोन्ही पुलांची आमदार बनकर यांनी पाहणी केली. यावेळी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता निकम व दिघे, शाखा अभियंता नागरे उपस्थित होते. हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जाते आणि त्याचा फटका शेतीला बसतो. येणाºया काळात पाऊस वाढला तर पुराची शक्यता नाकारता येत नाही आणि पुलाला अडकलेल्या पनवेलीचा फटका पुलाला बसतो. धोका टाळण्यासाठी अडथळा ठरणाºया पानवेली तत्काळ काढण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.गोदावरी व दारणा नदीवर असलेली सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, नाशिकच्या पश्चिम भागात काही तास असाच पाऊस पडत राहिला तर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल आणि या पाण्याचा फटका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चाटोरी चापडगाव या गावांना सर्वाधिक बसतो.

टॅग्स :Rainपाऊसriverनदी