शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

सायखेडा येथील पानवेली काढण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:10 IST

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरण पाणलोट क्षेत्रातील दारणा व गंगापूर धरण पूर्ण भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास गोदावरी नदीला केव्हाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पूर आला की पुलाला अडकलेल्या पानवेली पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूरपाणी आजूबाजूला असलेल्या शेतात घुसते. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना पुराचा फटका बसतो. त्यामुळे सायखेडा व करंजगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाला अडकलेली पानवेली तत्काळ काढण्याचे आदेश आमदार दिलीप बनकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

सायखेडा : नांदूरमधमेश्वर धरण पाणलोट क्षेत्रातील दारणा व गंगापूर धरण पूर्ण भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास गोदावरी नदीला केव्हाही पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पूर आला की पुलाला अडकलेल्या पानवेली पाणी वाहण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पूरपाणी आजूबाजूला असलेल्या शेतात घुसते. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना पुराचा फटका बसतो. त्यामुळे सायखेडा व करंजगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाला अडकलेली पानवेली तत्काळ काढण्याचे आदेश आमदार दिलीप बनकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. दोन्ही पुलांची आमदार बनकर यांनी पाहणी केली. यावेळी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता निकम व दिघे, शाखा अभियंता नागरे उपस्थित होते. हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जाते आणि त्याचा फटका शेतीला बसतो. येणाºया काळात पाऊस वाढला तर पुराची शक्यता नाकारता येत नाही आणि पुलाला अडकलेल्या पनवेलीचा फटका पुलाला बसतो. धोका टाळण्यासाठी अडथळा ठरणाºया पानवेली तत्काळ काढण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.गोदावरी व दारणा नदीवर असलेली सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, नाशिकच्या पश्चिम भागात काही तास असाच पाऊस पडत राहिला तर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल आणि या पाण्याचा फटका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चाटोरी चापडगाव या गावांना सर्वाधिक बसतो.

टॅग्स :Rainपाऊसriverनदी