शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

आॅनलाईन शिक्षण सर्वसामान्यांपासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:47 IST

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या चार महिन्यांपासून प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्ट फोनच्या माध्यमातून आॅनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्यांची साधी स्मार्टफोन घेण्याची ऐपत नाही. शिवाय येथे नेटवर्क अनेकदा गायब असते. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले आॅनलाईन शिक्षणापासून दूर असल्याचे दिसते.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे नुकसान : ग्रामीण भागात अनेकांकडे नाहीत स्मार्टफोन

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या चार महिन्यांपासून प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्ट फोनच्या माध्यमातून आॅनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्यांची साधी स्मार्टफोन घेण्याची ऐपत नाही. शिवाय येथे नेटवर्क अनेकदा गायब असते. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले आॅनलाईन शिक्षणापासून दूर असल्याचे दिसते.सिन्नर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व इंग्रजी शाळेच्या माध्यमातून ३४३ शाळांमधील मुलांना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे वर्ग, विषयानुसार सोशल मीडियावर ग्रुप तयार केले आहेत. त्यातून वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण दिले जाते. मात्र हा आॅनलाईन शिक्षणाचा प्रयोग ग्रामीण भागासाठी अडचणीचा ठरत आहे.अनेक सर्वसामान्यांकडे स्मार्टफोन नाही. अनेकांकडे स्मार्टफोन घेण्यासाठी पैसे नाहीत. फोन असणाऱ्यांकडे रिचार्ज करण्यासाठी वेळेवर पैसे नाही. अनेक गरीब कुटुंब मोलमजुरी करु न आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे त्यांनास्मार्टफोन घेता येत नाही. काहींकडे स्मार्टफोन असेल तर रेंज नसते. फोन उपलब्ध झाला, तर काही विद्यार्थी वेळेवर क्लास अटेंड करत नाहीत.शासनाने अनेक टीव्ही चॅनलच्या माध्यमातून शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचिवण्याची व्यवस्था केली. मात्र अनेकांकडून तशा प्रकारचे डिश नाहीत त्यामुळे या उपक्र माचा विद्यार्थ्यांना फारसा उपयोग झालेला दिसत नाही. ग्रामीण भागात तरी आॅनलाईन शिक्षणाचा प्रयोग फारसा यशस्वी होताना दिसत नाही.सिन्नर तालुक्यातील ३४३ शाळांमध्ये ७०५२७ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. त्यापैकी ३४ हजार ८८८ विद्यार्थी स्मार्टफोन द्वारे शिक्षण घेत आहे. झूम, गुगल व मिटद्वारे १९६७४, प्रत्यक्ष शिक्षण घेणारे ३८५०, पाठ्यपुस्तक व स्वाध्याय संचाद्वारे १०२५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच सह अध्यायीच्या मदतीने ८९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.कारोनामुळे शाळा बंद आहे. तरी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील व्ही. पी. नाईक हायस्कूल मध्ये पाचवी ते दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. त्याचे सोमवार ते शनिवार शासकीय परिपत्रकानुसार नियोजन केलेले असून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे.संदीप भाबड, अध्यक्ष, लोकशिक्षण मंडळ, नांदूरशिंगोटे.

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन