शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 22:50 IST

वणी : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने संमिश्र प्रतिक्रि या उमटत असून, कांद्याने केला वांधा अशी गृहिणीवर्गाची भावना असली तरी साठवणूक केलेला कांदा व देशांतर्गत असलेली मागणी याचा ताळमेळ बसत नसल्याने दराबाबत फारसा फरक पडणार नसल्याचा सूर उमटतो आहे.

ठळक मुद्देसंमिश्र प्रतिक्रिया : दरात स्थिरता राहण्याचा खरेदीदारांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने संमिश्र प्रतिक्रि या उमटत असून, कांद्याने केला वांधा अशी गृहिणीवर्गाची भावना असली तरी साठवणूक केलेला कांदा व देशांतर्गत असलेली मागणी याचा ताळमेळ बसत नसल्याने दराबाबत फारसा फरक पडणार नसल्याचा सूर उमटतो आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर भूतकाळाच्या तुलनेत वाढल्याने शेतकरीवर्गात सकारात्मक वातावरण होते तर व्यापारीवर्गाचीही भूमिका अनुकूल होती. कारण तेजीच्या व्यवहारात कांदा विक्र ीला अपेक्षेपेक्षा जास्त गती आली होती. गेल्या पंधरवड्यात तर चढ्या दराने कांदा खरेदी-विक्र ीचे व्यवहार पार पाडण्यात आले. आठवडाभरापूर्वी तर पाच हजाराच्या पुढे कांदा गेल्याने दरवाढीचे कारण शोधण्यासाठी समिती गठित करण्यात आली. त्या समितीने काही बाजार समितीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, निर्यातमूल्य लेटर आॅफ क्रेडिटचाही वापर दर नियंत्रणासाठी करण्यात आला, मात्र त्याचाही फारसा परिणाम दरावर झाला नाही.दरम्यान, कांद्याची निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा फारसा प्रभाव पडणार नाही असा खरेदीदार घटक व बाजार समितीच्या सूत्रांचा अंदाज आहे. कारण भारतात सुमारे पन्नास हजार टन कांदा प्रतिदिवशी खाण्यासाठी वापरात येतो. त्या तुलनेत साठवणुकीचा समन्वय राखणे आव्हानात्मक बाब आहे. तामिळनाडू राज्यातील कांदा नेहमीप्रमाणे सध्याच्या कालावधीत येतो; मात्र मागील आठवड्यात पावसामुळे ते पीक लांबणीवर पडले आहे तसेच महाराष्ट्रात दिवाळीनंतर नवीन कांदा येण्याचा अंदाज आहे. त्याबरोबर कर्नाटक व दाक्षिणात्य राज्यातील कांद्याची स्थिती असमाधानकारक असल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी राहील, असा कयास व्यापारीवर्गाचा आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात दाखल होईपर्यंत थोड्याफार फरकाने चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागणार, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी