शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

राजापूर परिसरात कांदा लागवड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:52 IST

राजापूर : गाव परिसरात कांदा लागवड सुरु झाली आहे. मूगाचे शेत रिकामे झाल्याने व पाऊसानेही उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरु केली आहे.

ठळक मुद्दे चार पायलीच्या रोपांमध्ये बिगाभर रान लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : गाव परिसरात कांदा लागवड सुरु झाली आहे. मूगाचे शेत रिकामे झाल्याने व पाऊसानेही उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरु केली आहे.यंदा अती पावसाने कांदा रोपे खराब झाली असल्याने याचा परिणाम लागवडीवर होणार आहे. बहुत्वांशी शेतकऱ्यांची शेत रिकामे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार पायलीच्या रोपांमध्ये बिगाभर रान लागत आहे.प्रती पायली दहा हजार रूपयांपेक्षा अधिक किंमतीने कांदा बी शेतकºयांनी विकत घेवून टाकले होते. आता, अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला लागवडी योग्य रोपे विकत घेणे परवडणारे नसल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित बिघडले आहे.कांदा बियाणे प्रती किलो २ हजार ५०० ते २ हजार ८०० रु पयांनी बाजारात विक्र ी होत आहे. कांदा लागवड करताना यंदा शेतकºयांना मजूर टंचाईचाही सामना करावा लागतो आहे. कांदा लागवड नऊ हजार रु पये एकर प्रमाणे सुरू असल्याने शेतकºयांनी घरच्या घरी वा पडजी आडजीने कांदा लागवडीला पसंती दिली आहे. तर कांदा लागवड मजूरीचा दर हा दोनशे ते अडीचशे रु पये रोज झाला आहे.(फोटो २२ राजापूर)

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा