शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

राजापूर परिसरात कांदा लागवड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:52 IST

राजापूर : गाव परिसरात कांदा लागवड सुरु झाली आहे. मूगाचे शेत रिकामे झाल्याने व पाऊसानेही उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरु केली आहे.

ठळक मुद्दे चार पायलीच्या रोपांमध्ये बिगाभर रान लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : गाव परिसरात कांदा लागवड सुरु झाली आहे. मूगाचे शेत रिकामे झाल्याने व पाऊसानेही उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरु केली आहे.यंदा अती पावसाने कांदा रोपे खराब झाली असल्याने याचा परिणाम लागवडीवर होणार आहे. बहुत्वांशी शेतकऱ्यांची शेत रिकामे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार पायलीच्या रोपांमध्ये बिगाभर रान लागत आहे.प्रती पायली दहा हजार रूपयांपेक्षा अधिक किंमतीने कांदा बी शेतकºयांनी विकत घेवून टाकले होते. आता, अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गाला लागवडी योग्य रोपे विकत घेणे परवडणारे नसल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित बिघडले आहे.कांदा बियाणे प्रती किलो २ हजार ५०० ते २ हजार ८०० रु पयांनी बाजारात विक्र ी होत आहे. कांदा लागवड करताना यंदा शेतकºयांना मजूर टंचाईचाही सामना करावा लागतो आहे. कांदा लागवड नऊ हजार रु पये एकर प्रमाणे सुरू असल्याने शेतकºयांनी घरच्या घरी वा पडजी आडजीने कांदा लागवडीला पसंती दिली आहे. तर कांदा लागवड मजूरीचा दर हा दोनशे ते अडीचशे रु पये रोज झाला आहे.(फोटो २२ राजापूर)

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा