शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात पोळ कांदा लागवड उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:26 IST

येवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल। करपाचा प्रादुर्भाव; इतर पिकांकडे वळण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला/जळगाव नेऊर : गेल्या एक-दीड महिन्यापासून वातावरणातील बदलामुळे कांदा रोपांचे नुकसान झालेले असताना थोड्याफार प्रमाणात उरलेल्या कांदा रोपांची लागवड सुरू आहे. बऱ्याच प्रमाणात कांदा रोपांची सड, कूज होत आहे. लावलेले कांदारोपे पीळ मारत असून करपाही मोठ्या प्रमाणात येत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.दहा ते बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रोपांची पांढरी मुळी बंद झाली आहे. दहा ते बारा दिवसांपासून ऊनही पडलेले नाही, परिणामी रोपे व लावलेले कांदे पिवळे पडत असल्याने जमिनीतून पूरक खते व बुरशीनाशक व वरून महागड्या बुरशीनाशकांची फवारणीही सुरू आहे. आज येवला तालुक्यातील प्रत्येक शेतकºयाला कांदा लागवड, कांदा रोप वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.परिणामी मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, लावलेला पोळ कांदा तग धरत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा लागवडीत नांगर घालण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकºयांनी पोळ कांद्यासाठी जमीन राखीव ठेवलेल्या आहेत; पण वातावरणातील बदलामुळे रोपेच सडून गेल्याने शेतकरी इतर पिके घेण्याची शक्यता आहे.रोपे सडल्याने व लागवड केलेला कांदाही जमिनीत तग धरत नसल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटणार असल्याने पोळ कांदा यंदा भाव खाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मी अडीच एकर क्षेत्रावर आठ दिवसांपूर्वी कांदा लागवड केली; मात्र लागवडीनंतर वातावरणातील बदलामुळे कांदा आपोआप जमिनीत पिवळा पडून जळत आहे. आठव्या दिवशीच औषधे फवारणी करून कांदा वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणात खर्चर्ही होत आहे.- राजेंद्र थेटे, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा