शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निफाड तालुक्यातील रुई येथे ५ जूनला कांदा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 01:54 IST

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत निफाड तालुक्यात रविवारी निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी दिली आहे.

नाशिक : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला खूप कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेत निफाड तालुक्यात रविवारी निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी दिली आहे. शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (दि. २) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ५ जूनला ही कांदा परिषद होणार असून, संघटनेच्या जागर शेतकऱ्याचा आक्रोश कांदा उत्पादकांचा या अभियानांतर्गत आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी या कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही पगार यांनी नमूद केले. निफाड तालुक्यामध्ये रुई या गावात यापूर्वी १९८२ मध्ये शरद जोशी यांच्या नेतृत्वात कांदा परिषद झाली होती. त्यानंतर सटाणा येथे २०१३ मध्ये दुसरी व आता पुन्हा रुई येथे तिसरी राज्यस्तरीय कांदा परिषद होणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल पवार यांनी सांगितले. दरम्यान, या कांदा परिषदेला माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते किरीट सोमय्या व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा