शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

आवश्यकता भासल्यास एकदाच पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:22 IST

जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असल्याने आवश्यकता भासल्यास पाणीकपात करावी लागेल. तसेच आवश्यकता वाटल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा करावा. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ठळक मुद्देभुजबळ : निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा

नाशिक : जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असल्याने आवश्यकता भासल्यास पाणीकपात करावी लागेल. तसेच आवश्यकता वाटल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा करावा. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.मुंबईपाठोपाठ नाशिकच्या धरणक्षेत्रात पाऊस पडेल, ही अपेक्षा अद्याप तरी पूर्ण झालेली नाही. नाशिकमधील विविध धरणांपैकी कुठे ४०-४५ टक्के, तर कुठे त्याहून थोडे अधिक इतकाच पाणीसाठा आहे. एकूणात जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याचे सरासरी प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. नाशिकलाच नव्हे तर मुंबईला पाणीपुरवठा करणारी नाशिक जिल्ह्यातील वैतरणा, अपर वैतरणा धरणेदेखील भरलेली नाहीत.त्यामुळे मुंबईतही २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल असे ते म्हणाले.नियोजनाची गरजदरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत नाशिकची धरणे भरू लागलेली असतात. मात्र, यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आताच विचार करावा लागणार आहे.किती कपात करायची की काही बदल करायचे, त्याचा निर्णय महापालिका प्रशासनानेच घ्यायचा आहे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीकपात