शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नाशिक-येवला मार्गावर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:22 IST

नाशिक-येवला मार्गावर रायते शिवारात कारने कंटनेरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता नाशिकला हलविण्यात आले आहे.

येवला : नाशिक-येवला मार्गावर रायते शिवारात कारने कंटनेरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता नाशिकला हलविण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२८) रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.बालाजी चिप्स कंपनीचा कंटेनर (क्र.एमएच ०४ जेके ७४६३) हा बलसाड येथून नांदेडकडे जात होता. येवला तालुक्यातील रायते शिवारात चालक रस्त्याच्या कडेला कंटेनर घेत असताना मागून आलेली डस्टर कारच्या (क्र.एमएच १५ इबी ७८८६) चालकाला कंटेनरचा अंदाज न आल्याने कार कंटेनरवर जाऊन धडकली. डस्टरमधील तीनपैकी विलास सर्जेराव वावधने (वय ४२ ), रा. मानोरी खुर्द, ता. निफाड यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे सुनिल कारभारी वावधने व नितीन बाळासाहेब पगारे हे गंभीर जखमी झाले. जखमींना नाशिक येथीलरुग्णालयात दाखल केले. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.जे.मोरे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू