शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:18 IST

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे नव्या वाहनचालकांचा रस्ता चुकल्याचेही प्रकार घडण्यास आळा बसू शकेल.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.नाशिक ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर सावळघाट व कोटंबीघाट असे दोन अवघड वळणे असलेले घाटरस्ते असल्याने सुसाट सुटणाऱ्या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनांवर नियंत्रण राखण्यासाठी व अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग महत्त्वाचा मार्ग असून, वापी, दमण, दादरा, नगरहवेली, सेल्वास, सुरत, अहमदाबाद शहरातील औद्योगिक वसाहतीमधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडला गेल्याने लहान-मोठ्या खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने दिशाभूल सावळघाट व कोटंबी घाटात अवघड वळणावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दोन्ही घाटामध्ये दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच करंजाळी येथे गतिरोधक बसविण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. अनेकदा दिशादर्शक फलक नसल्याने या मार्गावरून जाणाºया नव्या वाहनचालकांचा रस्ता चुकल्याचेही प्रकार घडण्यास आळा बसू शकेल.वाहनांची संख्याही वाढली आहे. याच रस्त्यावर नाशिकपासून रासेगाव, उमराळे, चाचडगाव, करंजाळी, कोटंबी, पेठ, वांगणी आदी गावे आहेत. करंजाळी व पेठ या दोन्ही ठिकाणी बाजारपेठा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात