शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:18 IST

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे नव्या वाहनचालकांचा रस्ता चुकल्याचेही प्रकार घडण्यास आळा बसू शकेल.

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.नाशिक ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर सावळघाट व कोटंबीघाट असे दोन अवघड वळणे असलेले घाटरस्ते असल्याने सुसाट सुटणाऱ्या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनांवर नियंत्रण राखण्यासाठी व अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग महत्त्वाचा मार्ग असून, वापी, दमण, दादरा, नगरहवेली, सेल्वास, सुरत, अहमदाबाद शहरातील औद्योगिक वसाहतीमधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडला गेल्याने लहान-मोठ्या खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने दिशाभूल सावळघाट व कोटंबी घाटात अवघड वळणावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दोन्ही घाटामध्ये दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच करंजाळी येथे गतिरोधक बसविण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. अनेकदा दिशादर्शक फलक नसल्याने या मार्गावरून जाणाºया नव्या वाहनचालकांचा रस्ता चुकल्याचेही प्रकार घडण्यास आळा बसू शकेल.वाहनांची संख्याही वाढली आहे. याच रस्त्यावर नाशिकपासून रासेगाव, उमराळे, चाचडगाव, करंजाळी, कोटंबी, पेठ, वांगणी आदी गावे आहेत. करंजाळी व पेठ या दोन्ही ठिकाणी बाजारपेठा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात