शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचा खर्च उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:59 IST

नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.

ठळक मुद्देसमता ज्येष्ठ नागरिक संघचा अभिनव उपक्रम ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.आदिवासी भागातील मुलांचे शिक्षण अनेविध कारणांमुळे अपुर्ण राहाते. त्यांच्यात चांगली गुणवत्ता असूनही त्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे देखील कित्येकदा शिक्षण सोडण्याची वेळ येते. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडू नये तसेच दहावीचे महत्वाचे वर्ष लक्षात घेऊन समता ज्येष्ठ नागरिक संघाने पांजरे येथील नुतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील ५५ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी घेतली आहे.पखालरोडवरील समता ज्येष्ठ नागरिक संघाकडून राबविण्यात येणाºय अनेक सामाजिक कार्यात शिक्षणाला अग्रक्रम असून यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून मदतीचा हात पुढे केला जातो. अकोले तालुक्यातील पांजरे येथील जिल्हा परिषदेचय प्राथमिक शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक संघाकडून शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम ठाकूर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डी.एफ. मोरे, सचिव दिनानाथ पाटील, बळवंत शिर्के, शांताराम पोटे, आर.एस. गरूड, चिंतामण अहेर, कृषी अधिकारी व्ही. आर. बांंबळे, मुख्याध्यापक पी.वाय. लांडगे, सौ. सुमन देशमुख उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक