शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

इगतपुरी वगळता जिल्ह्यात पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:17 IST

नाशिक : जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची ...

नाशिक: जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता अन्य तालुके कोरडे असल्याने पुरेशा पेरण्या देखील होऊ शकल्या नसल्याने शेतकरीही आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात केवळ ५०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसºया आठवड्यांत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने पावसाने जोर धरला, असे वाटत होते. मध्यंतरही शहरासह काही तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले होते. गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठी ५० टक्केच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपात रद्द होण्याची देखील चर्चा सुरू झाली होती. परंतू आता पावसानेच दडी दिल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण दिसत आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर वगळता जिल्ह्यात पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही. गेल्या चोवीस तासांत इगतपुरीत ३५ तर त्र्यंबकेश्वरमध्ये ८ मि.मी इतक्याच पावसाची नोंद झाली.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस