शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

इगतपुरी वगळता जिल्ह्यात पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:17 IST

नाशिक : जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची ...

नाशिक: जूनच्या अखेरच्या आठवड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवीत झालेल्या असतांनाच जुनच्या मध्यावर पावसाने दडी मारल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता अन्य तालुके कोरडे असल्याने पुरेशा पेरण्या देखील होऊ शकल्या नसल्याने शेतकरीही आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात केवळ ५०.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसºया आठवड्यांत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाल्याने पावसाने जोर धरला, असे वाटत होते. मध्यंतरही शहरासह काही तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले होते. गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठी ५० टक्केच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपात रद्द होण्याची देखील चर्चा सुरू झाली होती. परंतू आता पावसानेच दडी दिल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण दिसत आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर वगळता जिल्ह्यात पुरेसा पाऊस होऊ शकलेला नाही. गेल्या चोवीस तासांत इगतपुरीत ३५ तर त्र्यंबकेश्वरमध्ये ८ मि.मी इतक्याच पावसाची नोंद झाली.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस