शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आता होणार सोशल मीडियाच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:19 IST

‘स्वच्छ भारत अभियान’च्या संकल्पनेप्रमाणेच सोशल मीडिया शुद्ध करण्यासाठी आणि मानवतेला अशुद्धता व धमक्यांतून बाहेर काढून टाकणे काळाची गरज बनली आहे. भारतीय सायबर कायद्यानुसार कोणतीही धोकादायक माहिती पोस्ट करणे हा गुन्हा आहे.

ठळक मुद्देसायबर क्राइम : धोकादायक पोस्टवर नजर; कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो

नाशिक : ‘स्वच्छ भारत अभियान’च्या संकल्पनेप्रमाणेच सोशल मीडिया शुद्ध करण्यासाठी आणि मानवतेला अशुद्धता व धमक्यांतून बाहेर काढून टाकणे काळाची गरज बनली आहे. भारतीय सायबर कायद्यानुसार कोणतीही धोकादायक माहिती पोस्ट करणे हा गुन्हा आहे.आजच्या काळात सायबर बुल्ािंग, सायबर स्टॉकिंग, इंटरनेट ट्रॉल्ािंग, अपमान, अश्लील पोस्ट, लहान मुलांचे शोषण सोशल माध्यमातून केले जात आहे. तर काहीवेळा सोशल मीडियावरील खाते किंवा अकाउंटमधून ओळख करून देणाऱ्या माहितीची चोरी केली जाते. सामूहिक अनागोंदीमुळे कधी दंगल होते तर काहीवेळा एखाद्या समूहामध्ये भयाची भावना निर्माण होते. त्यामुळे अशा पोस्ट काढून टाकण्यासाठी किंवा लोकांची प्रतिष्ठा आणि माणुसकीची सुरक्षा करण्यासाठी सायबर क्राइम नाशिकच्या वतीने सोशल मीडिया शुद्धीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांच्या मार्गदर्शनानुसार ई-स्वयंसेवक म्हणून सोशल मीडियामधील अशा सर्व त्रासदायक, बनावट आणि संवेदनशील सामग्री काढून टाकण्यासाठी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. फेसबुकसारख्या सामाजिक नेटवर्ककडे या पोस्ट काढून टाकण्यासाठी काही समुदाय मार्गदर्शक आहेत. त्यामुळे सायबर क्राइम नाशिकच्या वतीने कळविलेल्या १०० हून अधिक त्रासदायक पोस्टवर गेल्या दोन दिवसांत फेसबुकने कारवाई केली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या समाजाला धोकादायक ठरणाºया पोस्टवर सायबर क्राइमची करडी नजर राहणार आहे.मोहिमेची गरज का?सोशल मीडियावर छळ होणाºया पीडित बळींचा अप्रत्यक्षपणे फायदा होईल.हे करून, आम्ही सायबर गुन्ह्यांचा दर कमी करणार आहे.जगभरात सध्या २.३८ अब्ज फेसबुक वापरकर्ते आणि त्यातील भारतातील ३०० दशलक्ष वापरकर्ते आहेत आणि बºयाच वापरकर्त्यांमध्ये दुसºयाचे शोधून काढलेले फोटो, व्हिडीयो पहायला मिळतात. त्यामुळे अशा वापरकर्त्यांना आळा बसेल.यामध्ये काय केले जाईल?चुकीच्या जाहिराती किंवा माहितीमुळे व्यत्यय आणणारी पोस्ट, बनावट खाती काढणारी व्यक्ती यांना सोशल मीडियावर प्रतिबंधित केले जाईल.हिंसा आणि अपराधिक वर्तणूक, आत्महत्या आणि स्वत:ची दुखापत, बालनग्नता आणि अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, सायबर धमकावणी आणि छळ, प्रादेशिक प्रेम, जात संबंधित पोस्ट, ग्राफिक सामग्रीच्या हिंसा, स्पॅम क्रियाकलाप आणि खोट्या बातम्या यावर आळा बसेल.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSocial Mediaसोशल मीडिया