शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी आणि खासगी आयुष्यात संतुलन काही जमेना; ५२ टक्के कर्मचारी 'बर्नआउट'चे शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 07:38 IST

विशेषतः आयटी क्षेत्रात संतुलन अधिक आवश्यक झाले आहे.

नवी दिल्ली : नोकरी व खासगी आयुष्य यात योग्य संतुलन साधता येत नसल्यामुळे भारतातील ५२ टक्के कर्मचारी 'बर्नआउट'चे शिकार झाले आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे. दीर्घकाळपर्यंत तणावाखाली राहिल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक पातळीवर निर्माण होणाऱ्या थकव्यास 'बर्नआउट' असे म्हटले जाते.

न्यूयॉर्कमधील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रातील 'वर्टेक्स' समूहाने भारतात केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष हाती आला आहे.

विशेषतः आयटी क्षेत्रात संतुलन अधिक आवश्यक झाले आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांनुसार बदलण्याची गरज आहे. सप्ताहाच्या अखेरीस कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा टाकला जाता कामा नये.

कामाचे तास वाढल्यामुळे उत्पादकता घटतेय! 

सर्वेक्षणात असे आढळून आले की, कर्मचारी ८ ते २ तासांच्या शिफ्टमध्ये काम करीत असले तरी त्यातील केवळ २.५ ते ३.५ तासच उत्पादक असतात. कामाचे तास वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता व रचनात्मकता मोठ्या प्रमाणात कमी होते

सध्याच्या तंत्रज्ञान केंद्रित कालखंडात कामाचे तास वाढविण्याऐवजी उत्पादकता वाढविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

काय करायला हवे? 

तुमच्या कामाबद्दल मोकळेपणाने बॉसशी बोला. तुम्हाला कोणत्या कामातून आनंद मिळतो हे बॉसला सांगा. बॉसशी सतत संवाद साधा. कामाच्या वेळेचे योग्य नियोजन करा. कामात एका तासानंतर ब्रेक घ्या. ऑफिसच्या बाहेरही आनंद देणाऱ्या गोष्टी शोधा. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. कधी कधी काहीही न करणेही आवश्यक असते हे लक्षात घ्या. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य