शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

नोकरी आणि खासगी आयुष्यात संतुलन काही जमेना; ५२ टक्के कर्मचारी 'बर्नआउट'चे शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 07:38 IST

विशेषतः आयटी क्षेत्रात संतुलन अधिक आवश्यक झाले आहे.

नवी दिल्ली : नोकरी व खासगी आयुष्य यात योग्य संतुलन साधता येत नसल्यामुळे भारतातील ५२ टक्के कर्मचारी 'बर्नआउट'चे शिकार झाले आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे. दीर्घकाळपर्यंत तणावाखाली राहिल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक पातळीवर निर्माण होणाऱ्या थकव्यास 'बर्नआउट' असे म्हटले जाते.

न्यूयॉर्कमधील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रातील 'वर्टेक्स' समूहाने भारतात केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष हाती आला आहे.

विशेषतः आयटी क्षेत्रात संतुलन अधिक आवश्यक झाले आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांनुसार बदलण्याची गरज आहे. सप्ताहाच्या अखेरीस कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा टाकला जाता कामा नये.

कामाचे तास वाढल्यामुळे उत्पादकता घटतेय! 

सर्वेक्षणात असे आढळून आले की, कर्मचारी ८ ते २ तासांच्या शिफ्टमध्ये काम करीत असले तरी त्यातील केवळ २.५ ते ३.५ तासच उत्पादक असतात. कामाचे तास वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता व रचनात्मकता मोठ्या प्रमाणात कमी होते

सध्याच्या तंत्रज्ञान केंद्रित कालखंडात कामाचे तास वाढविण्याऐवजी उत्पादकता वाढविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

काय करायला हवे? 

तुमच्या कामाबद्दल मोकळेपणाने बॉसशी बोला. तुम्हाला कोणत्या कामातून आनंद मिळतो हे बॉसला सांगा. बॉसशी सतत संवाद साधा. कामाच्या वेळेचे योग्य नियोजन करा. कामात एका तासानंतर ब्रेक घ्या. ऑफिसच्या बाहेरही आनंद देणाऱ्या गोष्टी शोधा. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. कधी कधी काहीही न करणेही आवश्यक असते हे लक्षात घ्या. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य