शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नोकरी आणि खासगी आयुष्यात संतुलन काही जमेना; ५२ टक्के कर्मचारी 'बर्नआउट'चे शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 07:38 IST

विशेषतः आयटी क्षेत्रात संतुलन अधिक आवश्यक झाले आहे.

नवी दिल्ली : नोकरी व खासगी आयुष्य यात योग्य संतुलन साधता येत नसल्यामुळे भारतातील ५२ टक्के कर्मचारी 'बर्नआउट'चे शिकार झाले आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे. दीर्घकाळपर्यंत तणावाखाली राहिल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक पातळीवर निर्माण होणाऱ्या थकव्यास 'बर्नआउट' असे म्हटले जाते.

न्यूयॉर्कमधील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रातील 'वर्टेक्स' समूहाने भारतात केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष हाती आला आहे.

विशेषतः आयटी क्षेत्रात संतुलन अधिक आवश्यक झाले आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांनुसार बदलण्याची गरज आहे. सप्ताहाच्या अखेरीस कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा टाकला जाता कामा नये.

कामाचे तास वाढल्यामुळे उत्पादकता घटतेय! 

सर्वेक्षणात असे आढळून आले की, कर्मचारी ८ ते २ तासांच्या शिफ्टमध्ये काम करीत असले तरी त्यातील केवळ २.५ ते ३.५ तासच उत्पादक असतात. कामाचे तास वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता व रचनात्मकता मोठ्या प्रमाणात कमी होते

सध्याच्या तंत्रज्ञान केंद्रित कालखंडात कामाचे तास वाढविण्याऐवजी उत्पादकता वाढविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

काय करायला हवे? 

तुमच्या कामाबद्दल मोकळेपणाने बॉसशी बोला. तुम्हाला कोणत्या कामातून आनंद मिळतो हे बॉसला सांगा. बॉसशी सतत संवाद साधा. कामाच्या वेळेचे योग्य नियोजन करा. कामात एका तासानंतर ब्रेक घ्या. ऑफिसच्या बाहेरही आनंद देणाऱ्या गोष्टी शोधा. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. कधी कधी काहीही न करणेही आवश्यक असते हे लक्षात घ्या. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य