शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

कर्मवीरांचा वारसा चालविणे ही काळाची गरज : गायधनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:45 IST

छत्रपती शिवाजी महाराज ते महाराष्ट्रातील थोर संत आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा सामाजिक, शैक्षणिक वारसा पुढे नाशिक जिल्ह्यातील कर्मवीरांनी चालविला म्हणून बहुजन समाजातील गरीब मुलांना शिक्षण मिळाले. कर्मवीरांचा त्याग, बलिदान व्यर्थ नाही त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संतोष गायधनी यांनी केले.

सायखेडा : छत्रपती शिवाजी महाराज ते महाराष्ट्रातील थोर संत आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा सामाजिक, शैक्षणिक वारसा पुढे नाशिक जिल्ह्यातील कर्मवीरांनी चालविला म्हणून बहुजन समाजातील गरीब मुलांना शिक्षण मिळाले. कर्मवीरांचा त्याग, बलिदान व्यर्थ नाही त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संतोष गायधनी यांनी केले.सायखेडा महाविद्यालयात समाज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मविप्र संचालक प्रल्हाद गडाख, सुदाम खालकर, प्राचार्य डॉ. भाबड,दिलीप शिंदे, सुरेश कार्लेकर उपस्थित होते.कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरी करण्यात येते. यावेळी रामदास शिंदे, गणेश कातकडे, चंद्रशेखर गावले, सारिका डेर्ले, विजय डेर्ले, विजय गावले, हेमंत दळवी, नीरज कांडेकर, हेमंत टिळे, दीपक पाटील, संदीप सातपुते, संजय भागवत, समाधान जाधव यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सातभाई यांनी केले, तर आभार प्रा. खैरनार यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक