शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

कर्मवीरांचा वारसा चालविणे ही काळाची गरज : गायधनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:45 IST

छत्रपती शिवाजी महाराज ते महाराष्ट्रातील थोर संत आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा सामाजिक, शैक्षणिक वारसा पुढे नाशिक जिल्ह्यातील कर्मवीरांनी चालविला म्हणून बहुजन समाजातील गरीब मुलांना शिक्षण मिळाले. कर्मवीरांचा त्याग, बलिदान व्यर्थ नाही त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संतोष गायधनी यांनी केले.

सायखेडा : छत्रपती शिवाजी महाराज ते महाराष्ट्रातील थोर संत आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा सामाजिक, शैक्षणिक वारसा पुढे नाशिक जिल्ह्यातील कर्मवीरांनी चालविला म्हणून बहुजन समाजातील गरीब मुलांना शिक्षण मिळाले. कर्मवीरांचा त्याग, बलिदान व्यर्थ नाही त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संतोष गायधनी यांनी केले.सायखेडा महाविद्यालयात समाज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मविप्र संचालक प्रल्हाद गडाख, सुदाम खालकर, प्राचार्य डॉ. भाबड,दिलीप शिंदे, सुरेश कार्लेकर उपस्थित होते.कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरी करण्यात येते. यावेळी रामदास शिंदे, गणेश कातकडे, चंद्रशेखर गावले, सारिका डेर्ले, विजय डेर्ले, विजय गावले, हेमंत दळवी, नीरज कांडेकर, हेमंत टिळे, दीपक पाटील, संदीप सातपुते, संजय भागवत, समाधान जाधव यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सातभाई यांनी केले, तर आभार प्रा. खैरनार यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक