शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

भविष्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 1:24 AM

गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिक : गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपात प्रवचन देताना जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, ४७ दिवसांच्या उपधान तपात साधकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद व डोळ्यातील अश्रू हे उपधान तप सफल झाल्याचे द्योतक आहे.उपधान तपात गुरूंच्या वाणीतून ऐकलेले प्रवचन हे पुढील आयुष्यात जेव्हापण पाप करण्यास प्रवृत्त व्हाल तेव्हा गुरूचा चेहरा डोळ्यासमोर यायला हवा, अंतरात्म्याला प्रश्न विचारायचा, मी जे काही करत आहे ते माझ्या गुरूला आवडेल का नाही. जेव्हा अंतरात्म्यातून नाही असा आवाज आला तर तेथून तुमचे पाऊल फिरायला हवे. खरे अमृत कुठे असेल हे ठाऊक नाही. पण खरे अमृत म्हणजे तुम्हाला ऐकविण्यात आलेली ही परमात्म्याची वाणी जी तुमच्या या व पुढील जीवनाला अमर बनविणार आहे, असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.शालिभद्रच्या कथेचा पुढील भाग सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, शालिभद्रला कुठेही कष्टाचे जीवन जगायचे नव्हते. सुखमय जीवन, संपत्ती, ऐश्वर्य असे सर्व काही असताना हे सर्व सोडून कठीण साधू जीवन जगण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. आपल्याकडे पावलोपावली कष्ट व काहीच नसताना संसारात गुरफटून बसलो आहे. सुख देणारे साधू जीवन जगण्याची आपली इच्छा होत नाही, असे शालिभद्रची कथा सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम