शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

शेतकऱ्यांना शेती नव्हे मार्केटिंग शिकविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:34 AM

कृषिप्रधान देश म्हणवणाºया भारतात शेतकरी कायम गरीबच राहिला आहे. शेतीविषयी कोणतीही प्रात्यक्षिक माहिती नसलेले व्यावसायिक आणि अधिकारी शेतकºयांना शेती करायला शिकवतात. त्यातही ते उत्पादन वाढविण्याचाच सल्ला देतात. मात्र उत्पादित मालाचे काय करायचे, तो कोठे विकायचा याविषयी कोणीही माहिती देत नाही. त्यामुळे देशातील शेतकºयांना शेती कशी करायची ते नाही, तर उत्पादित मालाची मार्के टिंग कशी करायची ते शिकवायला हवे, असे प्रतिपादन पुण्यातील मूळशी येथील अभिनव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी केले.

ठळक मुद्देबोडके : रचना विद्यालय सुवर्ण महोत्सवी स्टार व्याख्यानमालेत प्रतिपादन

नाशिक : कृषिप्रधान देश म्हणवणाºया भारतात शेतकरी कायम गरीबच राहिला आहे. शेतीविषयी कोणतीही प्रात्यक्षिक माहिती नसलेले व्यावसायिक आणि अधिकारी शेतकºयांना शेती करायला शिकवतात. त्यातही ते उत्पादन वाढविण्याचाच सल्ला देतात. मात्र उत्पादित मालाचे काय करायचे, तो कोठे विकायचा याविषयी कोणीही माहिती देत नाही. त्यामुळे देशातील शेतकºयांना शेती कशी करायची ते नाही, तर उत्पादित मालाची मार्के टिंग कशी करायची ते शिकवायला हवे, असे प्रतिपादन पुण्यातील मूळशी येथील अभिनव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी केले.रचना विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त परशुराम साइखेडकर नाट्यगृहात गुरुवारी (दि.१७) स्टार व्याख्यानमालेत ‘अल्पभूधारक शेतकºयांसाठी शेतकी क्षेत्रातील उत्क्रांती’ विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, मुख्याध्यापक संगीता टाकळकर, विजय डोंगरे, शांताराम आहिरे, निरंजन ओक, मिलिंद चिंधडे, सुनील गायकवाड, शीतल पवार, अलका गाजरे आदी उपस्थित होते. दरम्यान, विविध क्रीडा व शैक्षणिक स्पर्धेत यशाबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुधाकर साळी यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल देशपांडे यांनी केले. शांताराम अहिरे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक