शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

परिपूर्ण ऊर्जा धोरण कुणाच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:12 IST

नाशिक : थकबाकीमुळे वाकलेल्या महावितरण कंपनीचा कणा ताठ करण्यासाठी महावितरणने कागदोपत्री असंख्य सुदृढ योजना आखल्या आहेत.

ठळक मुद्दे ग्राहकांपर्यंत योजनांची पुरेशी माहितीच नाही

नाशिक : थकबाकीमुळे वाकलेल्या महावितरण कंपनीचा कणा ताठ करण्यासाठी महावितरणने कागदोपत्री असंख्य सुदृढ योजना आखल्या आहेत. वारंंवार ज्यांना चोर आणि शिरजोर म्हणून संबोधण्यात आले त्याच ग्राहकांच्या भरवशावर महावितरणचे धोरण बेतलेले असताना ग्राहकांपर्यंत योजनांची पुरेशी माहितीच पोहचली नसेल तर मग महावितरणचे संभाव्य ऊर्जा संवर्धन धोरण परिपूर्ण होणार कसे हा खरा प्रश्न आहे.राज्याला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी महावितरणकडून अनेक उपाययोजनांची जंत्री आखण्यात आली आहे. यातील बहुतांश योजनांचे आकडे जाहीर झाले आणि वादातही सापडले. त्याबाबत महावितरणने स्पष्टीकरण देण्याला महत्त्व दिले नाही तो भाग वेगळा, परंतु जर ग्राहकांच्या सहकार्याने योजना राबवायच्या असतील तर त्या घटकाला सामावून घेण्यासाठी व्यापक कार्यक्रम अपेक्षित आहे. त्याकडे मात्र फारसे लक्ष देण्यात आले नसल्याचे प्रकर्षाने जाणवते.शेतकऱ्यांसाठीच्या सौर ऊर्जेबाबत पहिल्या टप्प्यात काही शेतकºयांना सौर पॅनल देण्यात आले, मात्र महावितरणने या संदर्भात दिलेल्या आकडेवारीचा घोळ संशयात आहे. ऊर्जा संवर्धन योजनेसाठी शालेय विद्यार्थ्यांना सामावून घेण्याबाबत पुढे काय झाले हेही कळलेले नाही, याबरोबरच बीएसस्सी अभ्यासक्रमाचाही विषय कुठवर आलाय हेही समोर येऊ शकलेले नाही. वितरण आणि तांत्रिक हानी कमी करण्यासाठीचा विशेष कार्यक्रम राबविणार कसा याचीही स्पष्टता नसल्याने परिपूर्ण ऊर्जा धोरण कुणाच्या भरवशावर राबविणार हे तरी स्पष्ट व्हावे.

टॅग्स :NashikनाशिकPower Shutdownभारनियमन