शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

केरळ सरकारविरोधात अभाविपची मंगळवारी महाराष्ट्रभर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:42 PM

नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर केरळ सरकारकडून केल्या जाणाºया हिंसाचाराविरोधात ११ नोव्हेंबरला केरळची राजधानी तिरुवनंन्तपूरमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी नाशिक जिल्ह्यातून ९ नोव्हेंबरला सुमारे दोनशे विद्यार्थी जाणार आहेत़ तत्पुर्वी नागरिकांना केरळमध्ये अभविपच्या कार्यकर्त्यांवर होणाºया हिंसाचाराची माहिती मिळावी तसेच जनजागृती व्हावी यासाठी मंगळवारी (दि़३१) संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने ...

ठळक मुद्देपत्रकार परिषद : अभविपच्या कार्यकर्त्यांवर हिंसाचारअभिव्यक्ती स्वांतत्र्यांची पायमल्ली ; ११ नोव्हेंबरला तिरुवनंन्तपूरमध्ये महामोर्चा

नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर केरळ सरकारकडून केल्या जाणाºया हिंसाचाराविरोधात ११ नोव्हेंबरला केरळची राजधानी तिरुवनंन्तपूरमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी नाशिक जिल्ह्यातून ९ नोव्हेंबरला सुमारे दोनशे विद्यार्थी जाणार आहेत़ तत्पुर्वी नागरिकांना केरळमध्ये अभविपच्या कार्यकर्त्यांवर होणाºया हिंसाचाराची माहिती मिळावी तसेच जनजागृती व्हावी यासाठी मंगळवारी (दि़३१) संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशसहमंत्री शुभम अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली़अग्रवाल यांनी सांगितले की, केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असून पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अभाविपच्या शेकडो कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत़ विशेष म्हणजे माकपाची सत्ता आल्यापासून या हल्ल्यामध्ये वाढ झाली असून मुख्यमंत्री पिनरायी विजयान यांच्या क्षेत्रात कन्नूरमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात आले आहे. केरळमध्ये अभिव्यक्ती स्वांतत्र्यांची पायमल्ली होत असून मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात २००० ते २०१७ या कालावधीत ८२ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत़अभाविपच्या कार्यकर्त्यांवर होणाºया या हल्ल्यांच्या निषेधार्थ ११ नोव्हेंबरला केरळच्या राजधानीत देशभरातील सुमारे ५० हजार कार्यकर्ते शांतीमोर्चा काढणार आहे़ तत्पुवी जनजागृतीसाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अशोकस्तंभावर निदर्शने केली जाणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले़ यावेळी नाशिक महानगरमंत्री सागर शेलार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़