शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागात १५० टक्के विक्रमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:13 IST

नाशिकरोड : नाशिक विभागामध्ये यंदा जवळपास १५० टक्के पाऊस झाला असून, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद शासन दरबारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस यंदा झाला आहे.

ठळक मुद्देदुप्पट नोंद : तीस वर्षांतील सर्वाधिक; जिल्ह्यातील सर्वच धरणे फुल्ल; टंचाईचा प्रश्न मिटला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिक विभागामध्ये यंदा जवळपास १५० टक्के पाऊस झाला असून, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद शासन दरबारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस यंदा झाला आहे.विभागामध्ये दि. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात १०१३.४ मिमी, धुळे- ५३०.५, नंदुरबार - ८३५.८, जळगाव- ६६३.३, अहमदनगर जिल्ह्यात- ४३६.४ मिमी असा एकूण ६५९.९ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र यंदा पावसाने कहरच केल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसानेदेखील चांगलाच जोर लावला आहे. दि. १ जून ते ३० सप्टेंबर पावसाळा ऋतूच्या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात १५६७.८ मिमी (१५४.७ टक्के), धुळे - ९५९ मिमी (१८०.८ टक्के), नंदुरबार- १३३६.८ मिमी. (१५९.९ टक्के), जळगाव- ७९५.७ मिमी (१२० टक्के), अहमदनगर- ५२९.५ मिमी (१२१.३ टक्के) पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.विभागातील पाचही जिल्ह्यांत १२५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी नाशिक विभागात ७५.७ टक्के पाऊस झाला होता. तालुकानिहाय पडलेला पाऊस नाशिक १२३२ मिमी (२०० टक्के), इगतपुरी- ५३०.४ मिमी (१५९ टक्के), दिंडोरी- १२१४ मिमी (१७४ टक्के), पेठ-३३४६ मिमी (१५२ टक्के), मालेगाव-६३५ मिमी (१४४ टक्के), नांदगाव-५३६ मिमी (११५ टक्के), चांदवड-६९२ मिमी (१३३ टक्के), कळवण-६८२ मिमी (१०३ टक्के), बागलाण-६६९ मिमी (१५९ टक्के), निफाड-५४१ मिमी (१२७ टक्के), सुरगाणा-२८४० मिमी (१६३ टक्के), सिन्नर-७५६ मिमी (१५४ टक्के), येवला- ७०९ मिमी (१६४ टक्के), त्र्यंबकेश्वर-३८६२ मिमी (१७६ टक्के), देवळा- ४९८ मिमी (८७ टक्के) असा एकूण नाशिक जिल्ह्यात १५६७.८ मिमी (१५४.७ टक्के) पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.यंदा दुप्पट पाऊस झाल्याने पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. तर जमिनीत-देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जिरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास चांगलीच मदत झाली आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस