शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

नाशिक जिल्हा बॅंक अडचणीतच; केवळ २३६ काेटींची वसुली

By दिनेश पाठक | Updated: April 6, 2025 20:56 IST

कर्जमाफी मिळणार कशी?; आज प्रधान सचिवांकडे बैठक

दिनेश पाठक, नाशिक: नाशिक जिल्हा बॅंकेने कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जाेर धरू लागली असली तरी २०२४-२५ या आर्थिक वर्षातील शेवटच्या पाच महिन्यात गत वर्षापेक्षा १.२८ टक्के कर्जवसुली कमी झाल्याने उलट जिल्हा बॅंकच अडचणीत सापडली आहे. ५४० कोटी रूपयांची वसुली अपेक्षित हाेती, मात्र केवळ २३६ कोटींची वसुली करण्यात बॅंकेला यश मिळाले. बॅंकेचा परवाना वाचविण्यासाठी वसुलीचे उद्दिष्टय साध्य झाले नाही.

वर्धा, नागपूर, धाराशिव, नाशिक या चार बॅंकांवर शासनाने सहनियंत्रण समिती गठीत केली असून समितीचे अध्यक्ष त्या-त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी आहेत. या चारही ठिकाणच्या बँका आर्थिक कोंडीत सापडल्या असून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठीच समिती गठीत करण्यात आली आहे. समितीची महत्वाची बैठक सोमवारी (दि.७) मुंबई येथे मंत्रालयात सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे अयोजिली आहे. त्यात आर्थिक वर्षात झालेली कमी कर्जवसुली व नंतरचे शासनाचे धोरण यावर महत्वपूर्ण चर्चा केली जाईल.

नाशिक जिल्हा बॅंकेची एकूण कर्जाची थकबाकी तब्बल २ हजार ३०० कोटी आहे. वसुलीच्या या हंगामात ९९१ कोटी रूपये वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी १ नोव्हेंबर २०२४ पासून वसुलीला सुरूवात झाली. बॅंक वाचविण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वसुलीवर भर देण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :Nashikनाशिक