शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

संमेलन स्थळाहून महापालिकेने संकलित केला आठ टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 01:02 IST

गेल्या शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चाललेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महापालिकेने देखील हातभार लावला असून, तीन दिवसांत सुमारे आठ टन कचरा संकलित केला आहे.

नाशिक : गेल्या शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चाललेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महापालिकेने देखील हातभार लावला असून, तीन दिवसांत सुमारे आठ टन कचरा संकलित केला आहे. त्यामुळे संमेलन स्थळी स्वच्छता राखण्यात आणि आरोग्यदायी वातावरण तयार करण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. कोरोनाचा संकटकाळ पुन्हा सुरू होतो की काय या विवंचनेत असतानाच नाशिक महापालिकेने याठिकाणी लसीकरण आणि अँटिजन चाचण्यांची व्यवस्था केली हेाती. त्या पाठोपाठ ६० कर्मचारी नियुक्त केले हेाते. संमेलनाच्या ठिकाणी एकूण चार दिवस स्वच्छता राखण्याचे काम या कर्मचाऱ्यांनी केले तसेच आठ टन कचरा संकलित केला. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने कचरा संकलन करण्यासाठी एक मोठी घंटागाडी तसेच दोन छोटे वाहन तसेच तीन मोबाईल टाॅयलेट, प्रेशर टँकर अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ. आवेश पलोड यांनी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न