शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुरगाण्यात आईचा; निफाड तालुक्यात वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 02:29 IST

रक्ताचे नातेच जिवावर उठण्याच्या दोन घटना मंगळवारी (दि. १८) सुरगाणा आणि निफाड तालुक्यात घडल्या. सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथे दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची कुºहाडीने घाव घालून हत्या केली, तर निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथेही दारूच्या नशेत मुलाने वडिलांच्या डोक्यात कुºहाडीने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. दारूच्या नशेत बुद्धिभ्रष्ट झालेले पुत्रच जन्मदात्यांचे वैरी ठरल्याने नात्यांचा खून करणाऱ्या या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला.

ठळक मुद्देपुत्रच बनले वैरी : दारूच्या नशेने केला घात

सुरगाणा/निफाड : रक्ताचे नातेच जिवावर उठण्याच्या दोन घटना मंगळवारी (दि. १८) सुरगाणा आणि निफाड तालुक्यात घडल्या. सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथे दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची कुºहाडीने घाव घालून हत्या केली, तर निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथेही दारूच्या नशेत मुलाने वडिलांच्या डोक्यात कुºहाडीने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. दारूच्या नशेत बुद्धिभ्रष्ट झालेले पुत्रच जन्मदात्यांचे वैरी ठरल्याने नात्यांचा खून करणाऱ्या या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला.सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथील केळीची माळी येथे दारूच्या नशेत मुलाने जन्मदात्या आईला कुºहाडीने घाव घालून तिची हत्या केली. देवीदास लक्ष्मण गावित असे या तरु णाचे नाव आहे. त्याची पत्नी सरला गावित यांनी तक्र ार दाखल केली आहे. देवीदासची पत्नी सरला हीस आजार असल्यामुळे ती अंथरूणाला खिळून होती. एकाच घरात मात्र वेगवेगळे राहात असलेल्या देवीदास व त्याची आई या दोघांनाही दारूचे व्यसन होते. अशातच आई व मुलगा यांच्यात त्याच्या पत्नीवरून वाद होत असायचे. मंगळवारीही वाद झाल्याने देवीदासला राग अनावर झाला आणि त्याने कुºहाडीने घाव घालत आई सोनूबाई हिचा खून केला.पोलिसांनी नशेत चूर असलेल्या देवीदास यास अटक केली आहे. दुसरी घटना निफाड शहरालगत असलेल्या सोनेवाडी बुद्रुक येथे घडली. कमलेश निरभवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ बबन हा दारू पिऊन घरी आला. त्याच्या पत्नीशी वाद घालत असतानाच वाद सोडविण्यासाठी गेलेल्या वडिलांवरच त्याने कुºहाडीने घाव घातला. या घटनेत निवृत्ती निरभवणे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला सोनेवाडी शिवारातून अटक केली आहे.रक्ताच्या नात्याला काळिमारक्ताच्या नात्याला काळिमा फासणाºया या दोन्ही घटनांमध्ये बरेचसे साम्य आहे. दोन्ही घटनांमध्ये दारूच्या नशेने घात केलेला आहे तर कुºहाडीसारख्या धारदार शस्राचा वापर झालेला आहे. राग आणि वादातूनच या दोन्ही घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत काही अंतराच्या फरकाने झालेल्या या घटनांनी मात्र जिल्ह्याला हादरवून सोडले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीMurderखून