शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

आॅगस्टमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : दोन दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील युवा शेतकºयाच्या आत्महत्येने जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८१वर पोहचली असून, गेल्या वर्षी डिसेंबरअखेर ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा आॅगस्टमध्ये सर्वाधिक १३ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दोन दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील युवा शेतकºयाच्या आत्महत्येने जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८१वर पोहचली असून, गेल्या वर्षी डिसेंबरअखेर ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा आॅगस्टमध्ये सर्वाधिक १३ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली.नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी महिन्यापासूनच दरमहा सात शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. जुलै महिन्यात सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सत्र थांबण्याची अपेक्षा होती. तथापि, याचाही परिणाम झाला नाही किंबहुना पाऊस पडूनही शेतकºयांच्या विचारात बदल झालेला नसल्याचा अनुमान काढला जात आहे. सोमवारी दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील सोमनाथ तानाजी गुंबाडे (२०) या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या नावावर शेती व कर्ज नसले तरी, त्याच्या आजोबाच्या नावे कर्ज आहे. या प्रकरणी तहसीलदारांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्या आत्महत्येने कर्जबाजारी शेतकºयांची संख्या ८१ वर पोहोचली आहे. चालू वर्षाचे अजून चार महिने शिल्लक आहेत. जीवनाला वैतागलेल्या शेतकºयांनी आत्महत्येचाच मार्ग अनुसरला तर संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्जमाफी, समाधानकारक पाऊस पडूनही आत्महत्येचे सत्र सुरूच राहिल्याने त्यावर काय उपाययोजना करता येईल, अशा विवंचनेत प्रशासन सापडले आहे.