शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

आॅगस्टमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : दोन दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील युवा शेतकºयाच्या आत्महत्येने जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८१वर पोहचली असून, गेल्या वर्षी डिसेंबरअखेर ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा आॅगस्टमध्ये सर्वाधिक १३ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दोन दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील युवा शेतकºयाच्या आत्महत्येने जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८१वर पोहचली असून, गेल्या वर्षी डिसेंबरअखेर ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा आॅगस्टमध्ये सर्वाधिक १३ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली.नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी महिन्यापासूनच दरमहा सात शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. जुलै महिन्यात सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सत्र थांबण्याची अपेक्षा होती. तथापि, याचाही परिणाम झाला नाही किंबहुना पाऊस पडूनही शेतकºयांच्या विचारात बदल झालेला नसल्याचा अनुमान काढला जात आहे. सोमवारी दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील सोमनाथ तानाजी गुंबाडे (२०) या तरुण शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या नावावर शेती व कर्ज नसले तरी, त्याच्या आजोबाच्या नावे कर्ज आहे. या प्रकरणी तहसीलदारांना सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच्या आत्महत्येने कर्जबाजारी शेतकºयांची संख्या ८१ वर पोहोचली आहे. चालू वर्षाचे अजून चार महिने शिल्लक आहेत. जीवनाला वैतागलेल्या शेतकºयांनी आत्महत्येचाच मार्ग अनुसरला तर संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्जमाफी, समाधानकारक पाऊस पडूनही आत्महत्येचे सत्र सुरूच राहिल्याने त्यावर काय उपाययोजना करता येईल, अशा विवंचनेत प्रशासन सापडले आहे.