शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

येवला तालुक्यात कॅरीबॅगचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 10:53 PM

प्रशासनाचे दुर्लक्ष : पर्यावरण प्रेमींकडून चौकशीची मागणी पाटोदा : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली असली तरी येवला तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : पर्यावरण प्रेमींकडून चौकशीची मागणी

पाटोदा : प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली असली तरी येवला तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे.प्लास्टिकमुळे विविध आजार पसरत असून त्याचे विघटन देखील होत नसल्याने प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत होत असल्याने गेल्या वर्षभरापूर्वी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली असली तरी येवला तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे.पर्यावरण रक्षणासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र शासनाच्या या निर्णयाची येवला तालुक्यात काटेकोरपणे अमलबजावणी होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आठवडे बाजार, किराणा दुकान हॉटेल व्यवसायिक व बाजारपेठांमध्ये छोटया मोठया व्यापारी वर्गाकडून प्लास्टिक कॅरीबॅगचा सर्रास वापर होतांना दिसत आहे मात्र प्रशासन या बाबीकडे कानाडोळा करत असल्याने शासनाच्या या चांगल्या निर्णयाला हरताळ फासला जात आहे.दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या मिळत असल्याने ग्राहकही बिनधास्तपणे या पिशव्यांचा वापर करतांना दिसत आहे,शासनाने बंदी आणलेली प्लास्टिक कॅरीबॅग वापरण्यात येऊ नये यासाठी नागरिकामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.तसेच बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग कोठून येतात याच्याबाबत प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करतांना दिसून येत आहे.