शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना दिली गोधडी भेट; लक्षवेधी आंदेालन

By संजय पाठक | Updated: July 19, 2024 18:01 IST

नाशिक मुंबई आग्रा महामार्गांवरील खड्डे बुजवण्याची मागणी.

संजय पाठक, नाशिक: सध्या पावसामुळे नाशिक-मुंबई महामार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गाची अवस्था ठिगळ  लावलेल्या  गोधडी  सारखी झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय  महामार्ग  प्राधिकरण  म्हणजेच  न्हाईच्या  अधिकाऱ्यांची भेट  घेत  त्यांना चक्क  गोधडी भेट दिली. 

नाशिक- मुंबई महामार्गावर कसारा  ते ठाणे दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे  काम  आणि त्यातच पडलेले खड्डे यामुळे नागरीकांची अवस्था बिकट झाली आहे. नाशिक ते  मुंबई अंतर कापण्यासाठी पूर्वी तीन ते चार तास लागायचे आता सात ते आठ तास  लागतात. विधी मंडळात याबाबत चर्चा हेाऊनही कोणतीच दखल घेतली गेलेली नाही. 

अखेरमनसेच्या वतीने आज न्हाईच्या अधिकाऱ्यांना गोधडी भेट देण्यात आली. गोधडीला ज्या प्रमाणे ठिगळं लावण्यात आले, तशी या रस्त्याची अवस्था  झाल्याचे यावेळी  सांगण्यात आले. 

रस्त्याची अवस्था बिकट असताना टोल वसुली सुरूच असून ती तातडीने थांबवावी अशी मागणी यावेळी उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, महानगर संघटक विजय आहिरे, अमित  गांगुर्डे,  मिलींद कांबळे, निखिल सरपोतदार. नितीन धाना, रोहन जगताप, साहेबराव र्खजुल, बबलू ठाकूर यांनी केली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसेStrikeसंप