शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना दिली गोधडी भेट; लक्षवेधी आंदेालन

By संजय पाठक | Updated: July 19, 2024 18:01 IST

नाशिक मुंबई आग्रा महामार्गांवरील खड्डे बुजवण्याची मागणी.

संजय पाठक, नाशिक: सध्या पावसामुळे नाशिक-मुंबई महामार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गाची अवस्था ठिगळ  लावलेल्या  गोधडी  सारखी झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय  महामार्ग  प्राधिकरण  म्हणजेच  न्हाईच्या  अधिकाऱ्यांची भेट  घेत  त्यांना चक्क  गोधडी भेट दिली. 

नाशिक- मुंबई महामार्गावर कसारा  ते ठाणे दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे  काम  आणि त्यातच पडलेले खड्डे यामुळे नागरीकांची अवस्था बिकट झाली आहे. नाशिक ते  मुंबई अंतर कापण्यासाठी पूर्वी तीन ते चार तास लागायचे आता सात ते आठ तास  लागतात. विधी मंडळात याबाबत चर्चा हेाऊनही कोणतीच दखल घेतली गेलेली नाही. 

अखेरमनसेच्या वतीने आज न्हाईच्या अधिकाऱ्यांना गोधडी भेट देण्यात आली. गोधडीला ज्या प्रमाणे ठिगळं लावण्यात आले, तशी या रस्त्याची अवस्था  झाल्याचे यावेळी  सांगण्यात आले. 

रस्त्याची अवस्था बिकट असताना टोल वसुली सुरूच असून ती तातडीने थांबवावी अशी मागणी यावेळी उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, महानगर संघटक विजय आहिरे, अमित  गांगुर्डे,  मिलींद कांबळे, निखिल सरपोतदार. नितीन धाना, रोहन जगताप, साहेबराव र्खजुल, बबलू ठाकूर यांनी केली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसेStrikeसंप