शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आदिवासी सहकारी सोसायटींच्या कर्जमाफीसाठी लवकरच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:37 IST

पाडवी : शिष्टमंडळाला दिले आश्वासन

ठळक मुद्दे२००८ पासून कर्जमाफी व्हावी म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

सटाणा : महाराष्ट्रातील ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी लवकरच माहिती मागवून त्यासाठी स्वतंंत्र सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी आदिवासी वि. का. सहकारी संस्थेच्या संघर्ष समितीस दिल्याची माहिती राजाध्यक्ष कैलास बोरसे यांनी दिली.नंदुरबार येथे त्यांच्या निवासस्थानी समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना कर्जमाफी संदर्भात निवेदन दिले. यावेळी दगाजी अहिरे, दिंडोरीचे सदाशिव गावित, योगेश भुसारे संग्राम देशमुख, भूषण अहिरे आदींसह विविध कार्यकारी सह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने २००६-०७ मध्ये अल्पभूधारक शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी केली होती. मात्र त्यावेळी अल्पभूधारक शेतक-यांची कर्जमाफी झाली नव्हती. त्यासाठी २००८ पासून कर्जमाफी व्हावी म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. नाशिक येथे झालेल्या आदिवासी संस्थांचे एक दिवसाच्या अधिवेशनात संपूर्ण कर्ज माफीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मधुकरराव पिचड यांनी एक सदस्य समिती नेमून अहवाल मागितला होता. मागील युती शासनाच्या काळात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी देखील नाशिक येथे मोर्चास सामोरे जाताना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते . मात्र मागील पाच वर्षात काहीही झाले नसल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी पाडवी यांनी यासंदर्भात लवकरच बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी