शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मनमाडला वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:32 IST

मनमाड येथील शिवाजीनगर भागात विवाह सोहळ्यात जुन्या वादाच्या कारणावरून झालेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या गजाबाई बारकू सोनवणे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने मनमाड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड : येथील शिवाजीनगर भागात विवाह सोहळ्यात जुन्या वादाच्या कारणावरून झालेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या गजाबाई बारकू सोनवणे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने मनमाड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत प्रवीण रामदास सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. प्रवीण सोनवणे यांच्या चुलत बहिणीच्या हळदी कार्यक्र मानंतर रवि बर्डे व सागर पवार याने जुन्या वादातून शिवीगाळ करून प्रवीणला मारहाण केली. गजाबाई सोनवणे भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता धक्का लागून त्या खाली पडून मयत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित आरोपीविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूArrestअटक