शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

तणाव कमी करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक :  गजानन केळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:27 IST

ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग असून, इतरांप्रती मत्सर, द्वेष, स्पर्धेतून निर्माण होणारी चढाओढ या कारणांनी तणावाची निर्मिती होते. अशा अनावश्यक ताणतणावामुळे मनावर विपरीत परिणाम होऊन त्याची परिणती शरीरावरील अपायांमध्ये होते.

नाशिक : ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग असून, इतरांप्रती मत्सर, द्वेष, स्पर्धेतून निर्माण होणारी चढाओढ या कारणांनी तणावाची निर्मिती होते. अशा अनावश्यक ताणतणावामुळे मनावर विपरीत परिणाम होऊन त्याची परिणती शरीरावरील अपायांमध्ये होते. त्यामुळे ताणाव कमी करण्यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मनशक्तीचे संशोधन विभाग प्रमुख गजानन केळकर यांनी केले आहे. कुसुमाग्रज स्मारकात स्वामी विज्ञानानंद कृतज्ञता वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘मनशक्ती’ व्याख्यानमालेत ‘ताण व्यवस्थापन’ विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले. तर अजित फापाळे यांनी सूत्रसंचालन केले.गजानन केळकर म्हणाले, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मनात निर्माण होणाऱ्या अतिरेकी इच्छा लक्षात घेत त्याची मनाला जाणीव करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रार्थना, ध्यान साधना, सकारात्मक विचार व सोबत सत्कर्माची जोड देत इतरांसाठी केलेल्या कामातून ताणतणाव निश्चित कमी होऊ शकतो, असा विश्वासही व्यक्त करतानाच मनशक्तीच्या संशोधनातून हे सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य