शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मालेगावचा पारा चढू लागला

By admin | Published: February 19, 2015 12:01 AM

आरोग्याच्या तक्रारी : रस्ते ओस पडू लागले

  मालेगाव कॅम्प : शहर परिसरात वसंत ऋतुची चाहूल लागली असून, वाढत्या उन्हामुळे तपमानात वाढ झाली आहे. दिवसभर वाढलेली उष्णता व रात्री काही प्रमाणात थंडीचे वातावरण या बदलत्या वातावरणामुळे नागरिक त्रासले आहेत. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत आहे, तर शहरातील रस्तेही दुपारी ओस पडू लागले आहेत.शहर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत वातावरणात बदल दिसून आला. ऐन पावसाळ्यात अनेक दिवस पावसाने पाठ दाखविली. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. नंतर पाऊस काही प्रमाणात झाला. नियमित पारंपरिक पिकांची पेरणीही झाली; परंतु पावसाळ्याच्या अखेरीस वातावरणात बदल होऊन बेमोसमी पाऊस व गारपिटीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांना थंडीचा सामना करावा लागला होता. कडाक्याच्या थंडीने नागरिक हतबल झाले होते. काही दिवसांपासून परिसरात वातावरणात बदल झाला आहे. दिवसभर उन्हाच्या झळा, तर पहाटेपर्यंत थंडी असे वातावरण तयार झाले आहे. थंडीमुळे दिवसभर बंद असलेले घरातील पंखे व कुलर, वातानुकूलित यंत्रणा पुन्हा दिवसा सुरू झाल्या आहेत. या ऊन व थंडीच्या वातावरणामुळे नागरिक त्रस्त होत आहे. नागरिकांना वाढत्या उष्म्यामुळे शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी दवाखाने गाठावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आगामी मार्च, एप्रिल व मे ह्या महिन्यांत कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे आतापासून नागरिकांनी काळजी घेण्याची तयारी दिसून येत आहे. (वार्ताहर)