शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

ठाणे विभाजनाबरोबरच मालेगाव जिल्हा करा

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

ठाणे विभाजनाबरोबरच मालेगाव जिल्हा करा

मालेगाव : येत्या १५ आॅगस्टला ठाणे जिल्ह्याचे विभाजन होत असताना नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव जिल्ह्याचीही निर्मिती व्हावी, व गेल्या ३० वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण करावी, अशी मागणी आमदार दादा भुसे यांनी विधानसभेत केली आहे.शासनाने मागील आठवड्यात येत्या १५ आॅगस्टला ठाणे जिल्हा विभाजनाचे संकेत दिले आहे. गत २५ ते ३० वर्षांपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून मालेगाव जिल्हानिर्मितीचा पाठपुरावा करण्यात येत आहे. मालेगाव जिल्हा होणे ही बाब शासकीय कामकाज व जनतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे. मालेगाव येथे सर्व खात्यांचे जिल्हा स्तरावरील अधिकारी तसेच जिल्हा सत्र न्यायालय व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यरत आहेत. फक्त जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांची नियुक्ती झाल्यास जिल्ह्याचे काम सुरू होऊ शकते. मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न अद्यापपावेतो शासनाकडून मार्गी लावलेला नाही. येत्या १५ आॅगस्टला ठाणे जिल्हा विभाजनाबरोबरच देवळा, बागलाण, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांचा समावेश करून मालेगाव जिल्हानिर्मिती करावी, अशी मागणी आमदार भुसे यांनी औचित्याचा मुद्याद्वारे आज विधानसभेत केली.