शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 12:35 IST

Maharashtra Assembly Election 2024 Bachchu Kadu : विधानसभा निवडणुकांनंतर कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेवर येणार नाही, यासाठी प्रहारच्या पाठीशी उभे राहून शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांचे हित जोपासणाऱ्या विचारांचे सरकार आणण्यासाठी पाठीशी उभे राहा, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. 

सटाणा - विधानसभा निवडणुकांनंतर कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेवर येणार नाही, यासाठी प्रहारच्या पाठीशी उभे राहून शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांचे हित जोपासणाऱ्या विचारांचे सरकार आणण्यासाठी पाठीशी उभे राहा, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी केले. 

बागलाण विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार जयश्री गरुड यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.१६) सटाणा येथील आयोजित सभेत आमदार बच्चू कडू बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नाने लोकसभेत इतिहास घडविला आहे. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता बागलाणमध्ये प्रहारच्या माध्यमातून करावयाची आहे. दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी आपण एकमेव लढत आहोत. 

राज्यात प्रहारचे उमेदवार विजयी झाल्यास शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व दिव्यांगांचे दिवस आपण बदलल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त करतानाच काँग्रेस व भाजपा या पक्षांना त्यांची जागा दाखविण्यासाठी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केले. याप्रसंगी जयश्री गरुड, प्रहार जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी, गणेश काकुळते, किरण भोरे, यांची भाषणे झाली.

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. एखादे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी हजारो रुपये खर्च करतो परंतु शेतकऱ्याच्या हाती उत्पन्न येते तेव्हा काहीच मिळत नाही. त्यामुळे शासनाने शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी प्रयल केले पाहिजे असे कडू यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Bacchu Kaduबच्चू कडूbaglan-acबागलाण