शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

कमी दाबाने मिळतेय आवर्तनाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:41 IST

मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाई :मनमाडकरांचा दुष्काळात तेरावा महिना !

मनमाड: मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. सव्वा लाख लोकसंखेच्या मनमाड शहराची तहान भागवणारा पाटोदा साठवणूक तलाव पुर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.मनमाड शहरासाठी पालखेड धरणाच्या पाण्याचे आवर्तन १ मार्च रोजी सोडले जाणार होते.मात्र काही तांत्रीक अडचणींमुळे हा कालावधी लांबत जाउन पिण्याच्या पाण्याचे रोटेशन दहा ते बारा दिवस उशीराने सोडण्यात आले .पालखेड धरणातून कॅनाल द्वारे निघालेले पाणी गुरूवारी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाटोदा येथील साठवण तलावात आवर्तण सोडल्यानंतर तब्बल पाच दिवसांच्या विलंबाने पोहचले.मात्र हे पाणी पुर्ण क्षमतेने व पुर्ण दाबाने पोहचत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.पाटबंधारे प्रशासनाने चार पंपाचे पाणी सुरू ठेवावे आणि पाटोदा साठवणुक तलाव भरून द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी दिला आहे.शहराची गंभीर पाणी टंचाई लक्षात घेता ४० द.ल.घ.फु. पाणी मिळणे अपेक्षीत आहे.हे पाणी पुढील रोटेशन मिळेपर्यंत म्हणजे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे.पालीकेच्या शिष्टमंळडळाने पाटोदा साठवण तलावावर भेट देउन पहाणी केली. या वेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते अलताफ खान, शहरप्रमुख मयूर बोरसे,विजय मिश्रा, गालीब शेख, पापा थॉमस, बब्बू कुरेशी,स्वराज देशमुख आदी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाडकरांना गेल्या काही महिन्यांपुर्वी दहा ते बारा दिवसाआड होणाºया पाणी पुरवठ्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या पाणीपुरवठ्याच्या दिवसांमधे वाढ होत जाउन तो कालावधी आज २० दिवसांच्या वर जाउन पोहचला आहे. त्यातच आवर्तण सुटण्यास झालेला विलंब व आता कमी दाबाने मिळणारे आवर्तणाचे पाणी या मुळे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी