शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ओतूर परिसरात खरीपाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:33 IST

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात परतीच्या पावसाने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसाने मका, सोयाबीन, बाजरी, भुईमुग, उन्हाळ कांद्याचे रोप या पिकाना मोठा तडाखा बसला आहे. सरकारी यंत्रणेने सरसकट पंचनामे केलेले आहेत परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने बळीराजा पूर्णपणे खचला आहे. शेतातील उभ्या पिकासह कापणी झालेल्या बाजरी व मका आदी खरीपाच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पिकांच्या बी-बियाणे, खते व मजुरी यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी यासह उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न शेतक-यांना सतावत आहे. खरीप पिकाच्या उत्पन्नावर रब्बी पिकाचे नियोजन अवलंबून असते परंतु यावर्षी नुकसानीपलिकडे शेतक-यांच्या हाताशी काहीच लागले नाही, त्यामुळे रब्बीची चिंता त्यांना सतावत आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले जाते, परंतु त्यासाठी लागणा-या रोपांचे नुकसान झाल्याने शेतकरी गेल्या दोन दिवसापासून रोपांची लागवड करण्यात मग्न आहे. खरीप हंगामाकडून नुकसान झाल्याने शेतक-यांना रब्बी पिकांच्या उत्पादनाची आस लागून आहे. उन्हाळी कांद्यावरच शेतकरी वर्गाचे पुढील नियोजन अवलंबून असते. पावसाने पंधरा ते वीस दिवस धुमाकुळ घातल्याने शेतातील मका व बाजरीची कापणी केलेल्या कणसांना कोंब फुटले आहेत. उभी पिके जास्त पाणी साचल्याने सडली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित उपाययोजना करु न शेतक-यांना भरपाई द्यावी अशी मागणीओतूर परीसरातील बळीराजाने केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस