शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

मुंगसरे, मखमलाबाद भागात शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:02 IST

मुंगसरे, दरी, मखमलाबाद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून, शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून नेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

मातोरी : मुंगसरे, दरी, मखमलाबाद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर केला असून, शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून नेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने नित्यनेमाने अतिवृष्टीचा तडाखा लावल्याने दिवसभर कडाक्याचे ऊन व सायंकाळी जोरदार अतिवृष्टी यामुळे परिसरात शेतमालाचे तर मोठे नुकसान झालेच पण अनेक ठिकाणी शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. परिसरात टमाटा, भुईमूग, झेंडू या पिकांची मोठी लागवड असून, मागील महिन्यात जोरदार पावसात शेतकऱ्यांची रोपे करपून गेल्याने लागवडीसाठी शेतकºयांनी जिवाचे रान करून पाऊस उघडताच जेथून रोप मिळेल तेथून अव्वाच्या सवा भावात रोपे खरेदी करून लागवड केली. पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.हाताशी लागलेला टमाटा पिकला, मात्र पावसाने झोडपून काढले. त्याचबरोबर जोरदार झालेल्या अतिवृष्टीने माझी शेतजमीन मोठ्या प्रमाणात खचली व पिके जळून गेली. यामुळे मोठे आर्थिक झाले आहे.- रमेश साठे, शेतकरीगेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहरच केला आहे. शेतीत पाणी मावत नाही एवढा पाऊस झाला. पिकांची नासाडी झाली. याबाबत शासनाने पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी.- रायबा उगले, शेतकरी

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती