शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
4
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
5
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
6
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
7
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
8
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
9
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
10
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
11
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
12
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
13
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
14
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
15
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
16
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
17
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
18
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
19
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
20
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?

बच्चू कडूंच्या दरबारी येवल्याच्या समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 00:20 IST

येवला : तालुक्यातील विविध प्रश्‍नी येथील प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद दौर्‍यावर असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली.

ठळक मुद्देप्रहारचे शिष्टमंडळ : पालखेडप्रश्नी लवकरच बैठक

येवला : तालुक्यातील विविध प्रश्‍नी येथील प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद दौर्‍यावर असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पालखेड डाव्या कालव्याच्या प्रश्‍नावर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे गार्‍हाणे मांडले. यावर लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना राज्यमंत्री कडू यांनी दिल्या.

एरंडगाव येथील पीडित सलेली जलसंपदा विभागाची जागा व्यावसायिकांना गाळे बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करून, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत तांत्रिक त्रुटीअभावी वंचित राहिलेले सुमारे तीनशे शेतकर्‍यांची यादीच शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांच्याकडे सादर केली. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

शिष्टमंडळात प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल फरताळे, किरण चरमळ, वसंतराव झांबरे, शंकर गायके, गणेश लोहकरे, ज्ञानेश्वर जगझाप, सचिन पवार, जगदीश गायकवाड, सागर गायकवाड, गोरख निर्मळ, संजय खांदे, अंकुश कदम, दत्तू खकाळे, सागर सुराणा, संतोष रंधे, वाशीम शेख आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :NashikनाशिकBacchu Kaduबच्चू कडूPrahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांती