शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघा - घळसासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:24 AM

नाशिक : संपूर्ण रामायण त्याग व मर्यादेच्या मूल्यांवर आधारलेले आहे. रामायणात कोणीही आपली मर्यादा ओलांडली नाही. रावणाकडूनही मर्यादेचे पालन केले गेले; मात्र दुर्दैवाने समाजात आज मर्यादामूल्याचा विसर पडलेला दिसतो. सयंम, सेवा व समर्पण ही मूल्ये सीतेकडून शिकण्याची गरज आज समाजाला आहे. समाजाने सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघावे, असे प्रतिपादन विचारवंत विवेक घळसासी यांनी केले.

नाशिक : संपूर्ण रामायण त्याग व मर्यादेच्या मूल्यांवर आधारलेले आहे. रामायणात कोणीही आपली मर्यादा ओलांडली नाही. रावणाकडूनही मर्यादेचे पालन केले गेले; मात्र दुर्दैवाने समाजात आज मर्यादामूल्याचा विसर पडलेला दिसतो. सयंम, सेवा व समर्पण ही मूल्ये सीतेकडून शिकण्याची गरज आज समाजाला आहे. समाजाने सीतेच्या व्यक्तिमत्त्वाकडे डोळसपणे बघावे, असे प्रतिपादन विचारवंत विवेक घळसासी यांनी केले.पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प घळसासी यांनी शनिवारी (दि.१४) ‘रामायण नव्हे सीतायन’ या विषयावर गुंफले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, विजय साने, मंगला जोशी आदी उपस्थित होते. यावेळी घळसासी यांनी समाजाची घसरलेली वैचारिक अवस्था, रामायणातील मूल्य आणि प्रबोधनाचा मांडलेला बाजार यावर भाष्य केले. ते म्हणाले, सुखी संसारासाठी शुद्ध शील-चारित्र्य आवश्यक असते. चारित्र्यवान स्त्री ही कुटुंबातील सर्व पुरुषांना चांगल्या मार्गावर नेऊ शकते.समाजाला रामायणातील नीतिमूल्यांचे संस्कार देण्याची जबाबदारी शिक्षक, प्रबोधनकारांची आहे, हे लक्षात घ्यावे. रामायणातून मर्यादा हा गुण आत्मसात केल्यास नक्कीच व्यक्तिमत्त्वाला श्रेष्ठत्व लाभेल; मात्र याकडे समाज दुर्लक्ष करतो आणि ‘संजू’सारख्या सिनेमाला गर्दी करतो, अशी टीकादेखील त्यांनी बोलताना केली. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcultureसांस्कृतिक