शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

महापालिकेचे झाडे लावण्यासाठी होऊ द्या खर्च !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:19 IST

पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षक जाळ्याविना रोपांची नासधूस होण्याचे प्रकार घडत असल्याने झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेने ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे १८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्देखरेदी करणार ट्री गार्ड : ६६ लाखांचा प्रस्ताव महासभेवर

नाशिक : पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षक जाळ्याविना रोपांची नासधूस होण्याचे प्रकार घडत असल्याने झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेने ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे १८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्याचे ठरविले आहे. तसेच जुन्या वृक्ष संरक्षकांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासाठी २६ लाख ४० हजार रुपये खर्च केले जाणार आहे. अशाप्रकारे वृक्षलागवडीपोटी ६६ लाख रुपये हे संरक्षक जाळ्यांसाठी खर्च केले जाणार आहेत.येत्या महासभेवर संरक्षक जाळ्या खरेदी व दुरुस्तीसंदर्भातील दोन प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. यातील नवीन वृक्ष सरंक्षक खरेदीच्या प्रस्तावात ३९ लाख ९९ हजार ४२५ रुपये खर्चाचे १,८८४ वृक्ष सरंक्षक (ट्री गार्ड) खरेदी करण्यात येणार आहे.शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानात महापालिकाही सहभागी होणार असून, मनपा हद्दीत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी केली जात असताना या वृक्षांचे संगोपन व जपणूक करण्यासाठी संरक्षक जाळ्या (ट्री गार्ड) खरेदी उद्यान विभागाने प्रस्तावित केली आहे. त्यासाठी महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आले असून, नवीन जाळ्यांची खरेदी व जुन्यांची दुरुस्ती करण्यासाठी ६६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.मागील दोन वर्षांत महापालिकेकडून दहा ते बारा फूट उंचीची झाडांची लागवडीचे काम काही संस्थांना दिले होते. त्यांच्याकडून झाडाच्या चार बाजूंना बांबू व हिरवे कापड लावण्याचे काम झाले होते. परिणामी हे बांबू तुटले आणि कापड गायब झाल्याने काही झाडे नष्ट झाल्याचा आरोप स्थायी समितीत सदस्यांकडून करण्यात आला होता. यामुळे आता नवीन वृक्षलागवड करताना सर्वच झाडांंना सरंक्षक जाळ्या लावण्याची मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाweatherहवामान