शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नोकरी मिळणे तर सोडाच, कामगार देशोधडीला लागलेत; अरविंद सावंत यांचा घणाघात

By संकेत शुक्ला | Updated: January 23, 2024 12:16 IST

नाशिकमध्ये आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात अरविंद सावंत बोलत होते.

नाशिक : भाजपने सत्तेत येण्याआधी मोदी सरकारने दोन वर्षात दोन कोटी रोजगार देण्याची केलेली घोषणा हवेत विरली असून नोकरी मिळणे तर सोडाच पण आहे तो रोजगार टिकवणे अवघड झालं असून गेल्या दहा वर्षात बेरोजगारी अधिक वाढल्याचा आरोप शिवसेनेचे नेते माजी मंत्री अरविंद सावंत यांनी केला.

नाशिकमध्ये आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की गेल्या काही वर्षात आणलेले कायदे कामगारांना देशोधडीला लावणारे आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी देशात आंदोलन सुरू आहेत परंतु या नोकऱ्या आहेत कुठे असा प्रश्न विचारून गेल्या 75 वर्षात उभारण्यात आलेले सार्वजनिक उद्योग विकण्याचे काम सुरू असल्यामुळे आरक्षण मिळाले तरी नोकऱ्या मिळतील का असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. 

राज्यात आघाडीचे सरकार होते तेव्हा आम्ही नव्या कामगार कायद्याला विरोध केला होता. त्यानंतर सत्तापालट झाला आणि भाजपने तो कायदा आणला. आता त्याविरोधात लढा उभारून हा कायदा मागे घ्यायला भाजपला भाग पाडू असेही ते म्हणाले. कंपनी कायदा प्राधिकरण सेटलमेंट करताना कामगारांवर अन्याय करते आणि अनिल अंबानी सारख्या उद्योजकांना मोठी सवलत देते. बँका त्याला मान्यता देतात मात्र थोड्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा बँका असे निर्णय का घेत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाNashikनाशिक