शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड

By admin | Updated: February 9, 2015 01:42 IST

मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड

 कंधाणे-शासनाच्या ग्रामीण तरुणांच्या सहभागातून वृक्षसंवर्धन मोहिमेअंतर्गत बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात बरेच डोंगर वन विभागाने आरक्षित करत स्थानिक नागरिकांच्या सहभागातून या डोंगरावर वनराई फुलवली खरी; परंतु येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड होत आहे. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या डोंगरावर निंब, हिवडा, साग, चिंच आदि औषधी व उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यांच्या संवर्धनासाठी गावात दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. चराईबंदी, कुऱ्हाडबंदीची शपथ घेत वृक्षसंवर्धनाची काळजी घेतली जाऊ लागली. आजमितीस बऱ्याच डोंगरांवर सर्रास जनावरे चरताना दिसत असून, संबंधित विभाग कर्मचाऱ्यांकडून गावाच्या नागरिकांच्या कर्तव्याकडे अंगुलीनिर्देश करून आपली जबाबदारी झटकण्याचा उद्योग सुरू असल्याने नागरिकांनी मोठ्या कष्टाने जगविलेली वनराई कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गुरांच्या पायदळी तुडविली जात आहे.वन विभाग कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील बऱ्याच भागातील वनसंपदा धोक्यात आली आहे. यावर वेळीच उपाययोजना झाली नाही तर इलाजापेक्षा उपचार महाग म्हणण्याची वेळ येऊन ठेपण्यास वेळ लागणार नाही.गावातील हितसंबंध व कर्मचारी वर्गाची उदासीनता यामुळे समितीच्या सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. समितीच्या सदस्यांमागे संबंधित विभागाचे कर्मचारी खंबीरपणे उभे राहिले असते, संबंधितांवर वेळीच कायद्याचा बडगा उचला असता तर कदाचित आज वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते.