शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणी, वीजपुरवठ्याअभावी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:43 IST

शहरात रविवारी (दि. ४) झालेल्या अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी वीज-पाणी नाही त्यातच अनेकांचे धनधान्य वाहून गेल्याने पूरग्रस्तांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या अनेक भागांतील जलवाहिन्या फुटल्या तसेच पथदीप कोसळले असल्याने वीजपुरवठा खंडित आहे.

नाशिक : शहरात रविवारी (दि. ४) झालेल्या अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक ठिकाणी वीज-पाणी नाही त्यातच अनेकांचे धनधान्य वाहून गेल्याने पूरग्रस्तांचे हाल होत आहेत. महापालिकेच्या अनेक भागांतील जलवाहिन्या फुटल्या तसेच पथदीप कोसळले असल्याने वीजपुरवठा खंडित आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रारी करूनदेखील सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत.रविवारी (दि.४) झालेली अतिवृष्टी तसेच पूर यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, परंतु रहिवासी क्षेत्र आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले.जे नागरिक परिसरात राहत आहेत त्यांनादेखील मूलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागला. शहरातील गोदाकाठी तसेच नासर्डी आणि वालदेवी काठी असलेल्या हजारो नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला आहे. पुरामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहेत. पथदीप किंवा विजेचे पोल वाकल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली. आधीच पुराचे पाणी त्यात वीजपुरवठा खंडित अशा बिकट परिस्थितीत नागरिकांना राहावे लागले. परंतु त्याचप्रमाणे शहरात शेकडो मार्गांवरील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत.शहरातील काही भागांत तर वीजपुरवठ्याबरोबरच जलवाहिन्यादेखील फुटल्या आहेत. त्यामुळे विजेबरोबरच पाणीपुरवठा नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे याबाबत तक्रारी केल्यानंतरदेखील आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाहणी केली नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसelectricityवीजWaterपाणी